शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

दहशतवादाशी लढण्यास सरकारला पाठिंबा : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 12:56 IST

या घटनेला कारणीभूत दहशदवाद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : पेहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्यामुळे देशभरात संताप व रोष व्यक्त होत आहे. या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी काँग्रेसच्यावतीने शुक्रवारी उत्तर गोवा व दक्षिण गोवा जिल्ह्यात मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

या घटनेला कारणीभूत दहशदवाद्यांवर सरकारने कडक कारवाई करण्याची वेळ आली आहे. आमच्या पक्षाचा यासाठी सरकारला पूर्ण पाठींबा असणार आहे, असे प्रतिपादन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पाटकर यांनी केले. काँग्रेस हाऊज ते आजाद मैदान असे या मेणबत्ती मोर्चाचे स्वरुप होते.

पेहलगाममधील हल्ला हा खुप भयावक आणि अमानुष होता. देवाचा आशीर्वाद आमच्यावर असल्याने हल्ल्याच्या ठिकाणीच फिरायला गेलेले सुमारे ५० गोमंतकीय सुरक्षीत राहीले. पण यापुढे असे हल्ले आम्ही खपवून घेतले जाणार नाही, असा संदेश सरकारने दहशतवाद्यांना द्यावा, असे अॅड. अमित पाटकर यांनी यावेळी सांगितले.

कठोर कारवाई करा

या मेणबत्ती मोर्चाला अॅड. अमित पाटकर यांच्यासोबत काँग्रेस महिला मोर्चा अध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खलप, मीडीया सेल प्रमुख अमरनाथ पणजीकर व इतर पदाधिकारी, कार्यकर्ता उपस्थित होते.

आत्म्यावर हल्ला : खलप

काँग्रेस महिला अध्यक्ष अॅड. प्रतिक्षा खलप यांनी यावेळी सांगितले की, हा हल्ला पर्यटकांवर नसून देशाच्या आत्म्यावर केला आहे, देशातील एकात्मेवर केला आहे. पण या घटनेनंतर आमचा एकात्मता अधिक बळकट झाली असून, ही तोडण्याची क्षमता कुणाचकडे नाही, हे या दहशतवाद्यांनी देखील लक्षात घ्यावे. मरण पावलेल्यां कुटूंबियासोबत आम्ही नेहमीच असणार आहोत. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी ही देवाकडे प्रार्थना आहे.राज्यातील सुरक्षतेबाबत सरकारने गंभिर्याने पाहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केले. 

 

टॅग्स :goaगोवाPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाJammu Kashmirजम्मू-काश्मीरcongressकाँग्रेस