शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 20:05 IST

राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या.

नारायण गावस: पणजी  : गोव्यात गेल्या पाच वर्षांत एकूण २५८ महिलांचे अपहरण झाले आहे. गाेवा पोलिसांना यातील २१७ जणांचा शाेध लावण्यात यश मिळाले आहे. तर, ४१ जणांचा अजून शोध लागलेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेत मुख्यंमत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री या नात्याने लेखी स्वरूपात मांडली आहे.

राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या. यातील २१७ जणांना शोधून काढण्यात गाेवा पोलिस यशस्वी झाले, तर ४१ अजूनही बेपत्ता आहेत. गोवा हे सुशिक्षित राज्य मानले जात असले तरी महिलांच्या अपहरणांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. अपहरणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या महिलेला बाहेर फिरणेही कठीण झाले आहे.एका बाजूने सरकारतर्फे महिला सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. पण, दुसरीकडे महिला अपहरणाचे प्रमाण मोठे आहे.

गोव्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगार येत आहेत. हे कामगार मुलींना अगोदर प्रेमाचे आमिष दाखवतात जर त्या तयार झाल्या नाही तर त्यांचे अपहरण केले जात असल्याच्याही घटना घडल्या आहेत. काही महिलांचे अपहरण करून त्यांना परराज्यात नेण्यात आले आहे. यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहे. यातील अनेक जणांना शोधून काढण्यात पाेलिसांना यश आले आहे.मागील पाच वर्षांची आकडेवारी

वर्ष - गुन्हा नोंद - शोध लावण्यात यश

२०१८ - ७९ - ६४२०१९- ५०- ३९२०२०- ३१- २६२०२१- ३९- ३३२०२२- ५९- ५५

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत