शहरं
Join us  
Trending Stories
1
मदतीच्या आड आता निकषांचा डोंगर! हातातोंडाशी आलेल्या पिकांचा चिखल, शेतीचे वाळवंट अन् हताश शेतकरी
2
आजचे राशीभविष्य- २६ सप्टेंबर २०२५, मान- सन्मान व प्राप्तीत वाढ होईल;वाद होण्याच्या शक्यतेमुळे वाणी संयमित ठेवा
3
मदत करा...मदत करा...! आपत्तीग्रस्तांचा नेत्यांसमोर टाहो, बांधावर फुटले अश्रूंचे बांध
4
का होतेय ढगफुटी..? दिवसा बाष्पीभवन वेगाने होतेय; ढग जमतात अन् रात्रीतून सुरू होतो कहर
5
मुंबई महानगरातील विकास कामांना ९५४ कोटींचा ‘बुस्टर’; MMRDA ला राज्य सरकारची मदत
6
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
7
‘शक्ती’रूप! धावत्या रेल्वेतून मिसाइल लॉन्च; अशी कामगिरी करणारा भारत ठरला जगातील चौथा देश
8
पावसाने गावे खरडली, नेत्यांची धुंदी कधी उतरेल?; निदान पंधरा दिवस राजकारणाला फुलस्टॉप द्या
9
केवळ मुंबईच नव्हे, तर राज्यभर सर्वच शहरांमध्ये जाहिरात फलक (पुन्हा) कोसळण्याच्या आत जागे व्हा
10
भैरप्पा गेले, पण हे लेखनपर्व कधीच काळाच्या पडद्याआड जाणार नाही
11
एलएलबी ३ वर्षे अभ्यासक्रमासाठी यंदा विक्रमी प्रवेश; आतापर्यंत २२ हजार जणांनी प्रवेश घेतले
12
पिके पाण्यात, स्वप्न वाहून गेले; कर्जाचा फास कसा सोडवायचा, पुढे शेती करायला पैसा कुठून आणायचा?
13
एससी उपवर्गीकरणाचा निर्णय तीन महिन्यांत घेऊ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
अवैध बांधकामांवर कारवाई न करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी का नाही केली?; हायकोर्टाचा एसआयटीला सवाल
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

४१ जणींचा सुगावा लागेना, २१७ महिलांचा शोध; मुख्यमंत्र्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 20:05 IST

राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या.

नारायण गावस: पणजी  : गोव्यात गेल्या पाच वर्षांत एकूण २५८ महिलांचे अपहरण झाले आहे. गाेवा पोलिसांना यातील २१७ जणांचा शाेध लावण्यात यश मिळाले आहे. तर, ४१ जणांचा अजून शोध लागलेला नाही, अशी माहिती गोवा विधानसभेत मुख्यंमत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी गृहमंत्री या नात्याने लेखी स्वरूपात मांडली आहे.

राज्यात २०१८ ते २०२२ या पाच वर्षांत एकूण २५८ महिला अपहरणाच्या तक्रारी पोलिस स्थानकात नोंद झाल्या होत्या. यातील २१७ जणांना शोधून काढण्यात गाेवा पोलिस यशस्वी झाले, तर ४१ अजूनही बेपत्ता आहेत. गोवा हे सुशिक्षित राज्य मानले जात असले तरी महिलांच्या अपहरणांचे प्रमाण मात्र कमी झालेले नाही. अपहरणांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी एकट्या महिलेला बाहेर फिरणेही कठीण झाले आहे.एका बाजूने सरकारतर्फे महिला सुरक्षित असल्याचे सांगितले जाते. पण, दुसरीकडे महिला अपहरणाचे प्रमाण मोठे आहे.

गोव्यात मोठ्या प्रमाणात परराज्यातील कामगार येत आहेत. हे कामगार मुलींना अगोदर प्रेमाचे आमिष दाखवतात जर त्या तयार झाल्या नाही तर त्यांचे अपहरण केले जात असल्याच्याही घटना घडल्या आहेत. काही महिलांचे अपहरण करून त्यांना परराज्यात नेण्यात आले आहे. यात अल्पवयीन मुलींची संख्या जास्त आहे. यातील अनेक जणांना शोधून काढण्यात पाेलिसांना यश आले आहे.मागील पाच वर्षांची आकडेवारी

वर्ष - गुन्हा नोंद - शोध लावण्यात यश

२०१८ - ७९ - ६४२०१९- ५०- ३९२०२०- ३१- २६२०२१- ३९- ३३२०२२- ५९- ५५

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाPramod Sawantप्रमोद सावंत