शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

जलवाहिनी फुटल्याने बार्देशातील पुरवठ्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 17:44 IST

तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे.

काशिराम म्हांबरे

एका बाजूने तिळारी धरणातून अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पाला होणारा पुरवठा कालव्यांच्या दुरुस्ती तसेच देखभालीसाठी बंद  करण्यात आला असताना दुसरीकडे थिवी येथेतालुक्याला पुरवठा करणारी ७०० एमएमची जलवाहिनी फुटली.  त्यामुळे पुरवठा बंद करुन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे भाग पडले आहे. घडलेल्या प्रकारातून होणाºया पाणी पुरवठ्यावर त्याचे परिणाम झालेआहेत.  

तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बार्देशातील पुरवठ्यात ४० टक्केघट झाली होती. त्यात भर म्हणून आज मंगळवारी अस्नोडाहून तालुक्याला पुरवठा करणारी मुख्य वाहिनी थिवी येथेसुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान फुटली.  त्यानंतर पुरवठा बंद करुन दुरुस्ती हाती घेणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाला भाग पडले. दुरुस्ती सुरु होई पर्यंत लाखो लिटर पाणी मात्र वाया गेले होते. म्हापसा, कळंगुट, शिवोली, हळदोणा साळगांव सारख्या भागातील पुरवठ्यावर परिणाम झाले आहेत.

खात्याचे सहाय्यक अभियंता तृप्तेश शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार पाईपची जोड असलेल्या ठिकाणातून पाण्याची गळती सुरु झाली होती. पुरवठा बंद करुन दुरुस्ती हाती घेण्यात आली असून दोन तासात दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची संभावना आहे. त्यानंतर पुरवठा सुरळीत होणार असल्याचे शिरसाट म्हणाले. त्यामुळे तालुक्यातील पुरवठा उद्या बुधवारपर्यंत सुरळीत होण्याची संभावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी