शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

जलवाहिनी फुटल्याने बार्देशातील पुरवठ्यावर परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 17:44 IST

तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे.

काशिराम म्हांबरे

एका बाजूने तिळारी धरणातून अस्नोड्यातील जलशुद्धीकरण प्रकल्पाला होणारा पुरवठा कालव्यांच्या दुरुस्ती तसेच देखभालीसाठी बंद  करण्यात आला असताना दुसरीकडे थिवी येथेतालुक्याला पुरवठा करणारी ७०० एमएमची जलवाहिनी फुटली.  त्यामुळे पुरवठा बंद करुन तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेणे भाग पडले आहे. घडलेल्या प्रकारातून होणाºया पाणी पुरवठ्यावर त्याचे परिणाम झालेआहेत.  

तिळारीतून होणारा पुरवठा मागील सुमारे १५ दिवसाहून अधिक काळ बंद करण्यात आला आहे. त्यामुळे बार्देशातील पुरवठ्यात ४० टक्केघट झाली होती. त्यात भर म्हणून आज मंगळवारी अस्नोडाहून तालुक्याला पुरवठा करणारी मुख्य वाहिनी थिवी येथेसुमारे ४ वाजण्याच्या दरम्यान फुटली.  त्यानंतर पुरवठा बंद करुन दुरुस्ती हाती घेणे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या पाणी विभागाला भाग पडले. दुरुस्ती सुरु होई पर्यंत लाखो लिटर पाणी मात्र वाया गेले होते. म्हापसा, कळंगुट, शिवोली, हळदोणा साळगांव सारख्या भागातील पुरवठ्यावर परिणाम झाले आहेत.

खात्याचे सहाय्यक अभियंता तृप्तेश शिरसाट यांनी दिलेल्या माहितीनुसार पाईपची जोड असलेल्या ठिकाणातून पाण्याची गळती सुरु झाली होती. पुरवठा बंद करुन दुरुस्ती हाती घेण्यात आली असून दोन तासात दुरुस्तीचे काम पूर्ण होण्याची संभावना आहे. त्यानंतर पुरवठा सुरळीत होणार असल्याचे शिरसाट म्हणाले. त्यामुळे तालुक्यातील पुरवठा उद्या बुधवारपर्यंत सुरळीत होण्याची संभावना त्यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Waterपाणी