शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

केरळ, तामिळनाडूतही भाजपची सत्ता येईल; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2025 13:19 IST

भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारींचे मोठे योगदान

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : देशभरात भाजपचे संघटन उभारण्यास अटल बिहारी वाजपेयी यांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन करुन येत्या दहा वर्षात केरळ, तामीळनाडूतही भाजप सत्ता स्थापन करील, असा ठाम विश्वास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला. अटल स्मृती संमेलनात ते बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय ऊर्जामंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, आमदार दिगंगर कामत, माजी आमदार दयानंद मांद्रेकर, माजी महिला मोर्चा अध्यक्ष कुंदा चोडणकर, माजी उपसभापती नरहरी हळदणकर, सुभाष साळकर, गोविंद पर्वतकर आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री म्हणाले की, अटलर्जीनी राष्ट्र प्रथम भावनेने समर्पितपणे काम केले. रा. स्व. संघ, जनसंघ व भाजपच्या कामात स्वतःला वाहून घेतले. श्रीपाद नाईक म्हणाले की, की अटलजींचे विचार आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत. काँग्रेसने नेहमीच व्होट बँकेचे राजकारण केले ठराविक वर्गाचेच तुष्टीकरण केले. त्याचे परिणाम आजही देशाला भोगवे लागत आहेत. 

अटलजींच्या काळात काम केलेले माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री रामराव देसाई हेही याप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री शेवटी म्हणाले की, अटलजींच्या काळात काम केलेल्या सर्वांपर्यंत पोचणे कदाचीत शक्य झाले नसेल. कोणी चुकून राहिले असतील तर त्यांना अटलजींची फोटो फ्रेम पाठवून दिली जाईल.' संमेललनास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंतBJPभाजपाPoliticsराजकारण