शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
2
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
3
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
4
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
5
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
6
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
7
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
8
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
9
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
10
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
11
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
12
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
13
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
14
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
15
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
16
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
17
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
18
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
19
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
20
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?

सावधान ... वर्षसमाप्ती अपघातात होतेय वाढ: वाहन चालविता संयम बाळगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:54 IST

नाेव्हेंबर महिन्यात १५ जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊ उपचार घेत आहेत.

नारायण गावस,पणजी: राज्यात सध्या अपघातांची मालीका सुरु असून वर्ष समाप्तीला अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १५ जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊ उपचार घेत आहेत. आता डिसेंबर सुरु होताच ४ जणांचा अपघाताने मृत्यू झाला आहेत. आता नवीन वर्ष सुरुवात हाेणार असल्याने राज्यात पर्यटकांची संख्याही वाढली अनेक पार्ट्या महोत्सव सुरु असल्याने रस्त्यावर भरधाव वेगाने दारुच्या नशेत गाड्या हाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालविताना अती घाई न करता संयम बाळगणे गरजेचे आहे.

पर्यटकांच्या संख्येत वाढ-

राज्यात नाेव्हेबर, डिसेबर व जानेवारी या तीन महिन्यात दुप्पट पर्यटक दाखल होत असतात. रेंट अ बाईक व रेंट अ कारच्या गाड्या घेऊन राज्याची भृमंती करतात. पण अनेक पर्यटक हे रस्त्यावरील नियमांचे पालन करत नाही. दारुच्या नशेत गाड्या भरवेगाने चालवितात. रस्त्यावर लावलेल्या वाहतूक फलकावरील नियमांचे पालन करत नाहीत. पर्यटकांच्या मौजमजेमुळे ते स्वत:चा जीव घालवतात पण इतर निरअपराधी लोकांचाही बळी घेतात. त्यामुळे सध्या रस्त्यावर वाहतूक चालविताना आपण स्वाताहून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील वाहनांमध्ये वाढ -

राज्यात अनेक महोत्सव व पार्ट्या होत असल्याने अनेक देशी विदेशी पर्यटक गोव्यात येत आहेत. देशभरातून गाड्या राज्यात दाखल होत आहेत. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ तसेच प्रमुख रस्त्यावर गाड्या चालविण्यासाठी जागाही नसते. माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होत असते. वाहतूक पाेलीसांची कमतरता असल्याने असे जे नियम ताेडतात त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. हे दारु पिऊन गाडी चालविणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात