शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

सावधान ... वर्षसमाप्ती अपघातात होतेय वाढ: वाहन चालविता संयम बाळगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2023 16:54 IST

नाेव्हेंबर महिन्यात १५ जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊ उपचार घेत आहेत.

नारायण गावस,पणजी: राज्यात सध्या अपघातांची मालीका सुरु असून वर्ष समाप्तीला अपघातात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. नाेव्हेंबर महिन्यात १५ जणांचे अपघातात मृत्यू झाले आहे. तर अनेक जण गंभीर जखमी होऊ उपचार घेत आहेत. आता डिसेंबर सुरु होताच ४ जणांचा अपघाताने मृत्यू झाला आहेत. आता नवीन वर्ष सुरुवात हाेणार असल्याने राज्यात पर्यटकांची संख्याही वाढली अनेक पार्ट्या महोत्सव सुरु असल्याने रस्त्यावर भरधाव वेगाने दारुच्या नशेत गाड्या हाकण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहन चालविताना अती घाई न करता संयम बाळगणे गरजेचे आहे.

पर्यटकांच्या संख्येत वाढ-

राज्यात नाेव्हेबर, डिसेबर व जानेवारी या तीन महिन्यात दुप्पट पर्यटक दाखल होत असतात. रेंट अ बाईक व रेंट अ कारच्या गाड्या घेऊन राज्याची भृमंती करतात. पण अनेक पर्यटक हे रस्त्यावरील नियमांचे पालन करत नाही. दारुच्या नशेत गाड्या भरवेगाने चालवितात. रस्त्यावर लावलेल्या वाहतूक फलकावरील नियमांचे पालन करत नाहीत. पर्यटकांच्या मौजमजेमुळे ते स्वत:चा जीव घालवतात पण इतर निरअपराधी लोकांचाही बळी घेतात. त्यामुळे सध्या रस्त्यावर वाहतूक चालविताना आपण स्वाताहून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

रस्त्यावरील वाहनांमध्ये वाढ -

राज्यात अनेक महोत्सव व पार्ट्या होत असल्याने अनेक देशी विदेशी पर्यटक गोव्यात येत आहेत. देशभरातून गाड्या राज्यात दाखल होत आहेत. राज्यातील प्रमुख पर्यटन स्थळ तसेच प्रमुख रस्त्यावर गाड्या चालविण्यासाठी जागाही नसते. माेठ्या प्रमाणात वाहतूक काेंडी होत असते. वाहतूक पाेलीसांची कमतरता असल्याने असे जे नियम ताेडतात त्यांच्यावर कडक कारवाई होत नाही. हे दारु पिऊन गाडी चालविणाऱ्यावर कडक कारवाई होणे गरजेचे आहे.

टॅग्स :goaगोवाAccidentअपघात