शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

सर्वच माध्यमिक शाळांनी पाठविले दहावीचे मूल्यांकन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल ४ जुलैपर्यंत शिक्षण मंडळाकडे सादर करायचा हाेता. ...

परीक्षा मंडळाने ठरवून दिलेल्या निकषाप्रमाणे शाळांना दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून त्याचा अहवाल ४ जुलैपर्यंत शिक्षण मंडळाकडे सादर करायचा हाेता. याबाबतची मुदत ४ जुलै २०२१ हाेती. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन नेमके कसे करायचे, यासाठी बाेर्डाने एक परिपत्रक तयार करून ते सर्व शाळांना पाठविले हाेते. सुरुवातीला बहुतांश शाळांनी परिपत्रकाचे याेग्यरीत्या वाचन करून त्यातील मुद्दे समजून घेतले. त्यानुसार ८० गुणांचे मूल्यांकन केले.

काेट ....

आमच्या शाळेतील शिक्षकांनी दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करताना बाेर्डाने दिलेल्या परिपत्रकाचे विस्तृत व काळजीपूर्वक वाचन करून निकाल तयार केला. मूल्यांकनाचा अहवाल बाेर्डाकडे सादर केला असून, त्यात बाेर्डाने कुठल्याही त्रुटी काढल्या नाहीत. परिपत्रकानुसार निकाल सादर करण्यात आला आहे. - हेमंत रामटेके, प्राचार्य, शिवाजी हायस्कूल, गाेकुलनगर, गडचिराेली.

काेट ....

दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यांकन शाळांनी कसे करावे, यासाठी बाेर्डाने एक परिपत्रक तयार करून पाठविले हाेते. हे परिपत्रक सर्व शिक्षकांना नीट समजावून सांगितले. निकाल तयार करताना काही त्रुटी आल्यास वेळीच संबंधित व्यक्तीशी बाेलून निरसन केले. त्यामुळे आमच्या शाळेच्या निकालात कुठल्याच त्रुटी आढळल्या नाहीत. - लीना हकीम, प्राचार्य, भगवंतराव हिंदी हायस्कूल गडचिराेली.

काेट ...

दहावीच्या परीक्षा रद्द झाल्यानंतर शाळांच्या शिक्षकांकडून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन करून घेण्याची जबाबदारी बाेर्डाने मुख्याध्यापक व प्राचार्यांकडे साेपविली. दिलेल्या मुदतीत सर्व शाळांच्या मूल्यांकनाचा अहवाल तयार व्हावा, यासाठी आपण सातत्याने आढावा घेतला. मुख्याध्यापक व शिक्षकांच्या बैठका घेऊन मार्गदर्शन केले. त्यामुळे जिल्ह्यातील २५५ माध्यमिक शाळांनी वेळेत मूल्यांकन करून त्याचा अहवाल बाेर्डाकडे सादर केला. यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांची मदत घेण्यात आली. - आर. पी. निकम, माध्यमिक शिक्षणाधिकारी, गडचिराेली.