शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

‘जगा आणि जगू द्या’च्या नाऱ्याने दुमदुमले शहर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 00:07 IST

ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला.

ठळक मुद्देशेकडो भाविकांचा सहभाग : भगवान महावीर जन्मकल्याणक उत्सव

ऑनलाईन लोकमतगडचिरोली : ज्ञान, दर्शन, चारित्र्य, अहिंसा, शांती, जगा आणि जगू द्या, अपरिग्रह यांची सबंध जगाला शिकवण देणारे जैन संप्रदायाचे २४ वे तिर्थंकर भगवान महावीरस्वामींचा जन्मकल्याणक महोत्सव गुरूवारी गडचिरोली येथे शांततेत पार पडला.गडचिरोली शहर, आरमोरी, चामोर्शी, व्याहाड परिसरातील सकल जैन समाजाच्या बंधूभगिनींनी स्थानिक मुख्य मार्गावरील साई मंदिरापासून सकाळी ७ वाजता भगवान महावीरांचा शांततेचा संदेश देणारी मिरवणूक शहराच्या मुख्य मार्गावरून काढण्यात आली. या मिरवणुकीत सर्व समाजाच्या बंधूभगिनी तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. मिरवणुकीदरम्यान भगवान महावीरांच्या माता-पित्यांची वेशभूषा परिधान केलेल्या लहान मुला-मुलींनी आकर्षक देखावे साकारले होते.या उपक्रमास शहरवासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. भगवान महावीरांचा संदेश देणारी मिरवणूक चामोर्शी मार्गावरील साई मंदिरात पोहोचली. या मिरवणुकीदरम्यान माहेश्वरी, गुजराती व राजस्थानी समाजातर्फे थंडपाणी व अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली होती.मिरवणूक साई मंदिरात आल्यानंतर तिथे आयोजित कार्यक्रमात भगवान महावीरांच्या जन्मापूर्वी त्यांची माता त्रिशलादेवी यांना पडलेल्या शुभसूचक १४ स्वप्नांवरील नाटिका बालगोपाल व महिलांद्वारे सादर करण्यात आली. या दरम्यान मुरखळा येथील मुकबधिर व अपंग शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी सहभोजनाचा कार्यक्रम सकल जैन समाजातर्फे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली, आरमोरी, चामोर्शी, व्याहाड येथील सकल जैन समाजाच्या बांधवांनी सहकार्य केले.

टॅग्स :Mahavir Jayanti 2018महावीर जयंती २०१८