शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
3
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
4
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
5
एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
6
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
7
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
8
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
9
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
10
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
11
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
12
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
13
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
14
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
15
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
16
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका
17
भयावह! विमानातील प्रवाशांपेक्षाही मृतांचा आकडा २४ ने जास्त; पोलीस उपायुक्तांची पुष्टी, इंटर्न डॉक्टरांनीही जीव गमावला  
18
अहमदाबादनंतर मुंबईत दुर्घटना घडण्याची वाट बघायची का? मुंबई विमानतळ परिसरातील झोपड्या, फनेल झाेनमधील इमारतींचे पुनर्वसन रखडले
19
प्रभाग रचना सप्टेंबरमध्ये पूर्ण होणार; पालिका निवडणुका ऑक्टोबरनंतरच! ९ टप्प्यांमध्ये प्रक्रिया पूर्ण होणार; २९ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरदरम्यान होणार शिक्कामोर्तब
20
मुंब्रा स्टेशनजवळील रुळांचे ‘ते’ वळण तसेच राहणार ! मध्य रेल्वेनं सांगितलं कारण; जमिनीच्या अधिग्रहणाची मोठी अडचण

लाहेरी येथील कोट्यवधींची पाणी पुरवठा योजना निकामी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2025 15:34 IST

पाइपलाइनचे काम सदोष : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने केले बांधकाम

लोकमत न्यूज नेटवर्कलाहेरी : भामरागड तालुक्यांतर्गत येणाऱ्या लाहेरी येथील नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी मिळावे, यासाठी शासनाने येथे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत पाणीपुरवठा योजना मंजूर केली. त्याला बराच कालावधी लोटूनही ती सुरू झाली नाही. म्हणून परत चार वर्षापूर्वी नव्याने काम हाती घेण्यात आले; मात्र ही पाणीपुरवठा योजना अजूनपर्यंत सुरू झाली नसल्याने या जलकुंभाचा वनवास कधी संपणार ? असा प्रश्न येथील उपस्थित केला जात आहे.

भामरागड तालुका मुख्यालयापासून १८ किमी अंतरावर असलेल्या लाहेरी गावाची जवळपास तीन हजार लोकसंख्या आहे. या गावातील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याकरिता २००९-१० मध्ये महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेंतर्गत नळ पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण करण्यात आले. 

योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली

  • काही ठिकाणी पाईपलाईन फुटली आहे. योजना कार्यान्वित होण्यापूर्वीच पाइपलाइन फुटली असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारांचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
  • उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे या परिसरातील नागरिकांची अडचण लक्षात २ घेऊन प्रशासनाने सदर योजना त्वरित सुरू करण्यासाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात आहे.
  • कोट्यवधी रूपयांची पाणी पुरवठा योजना असतानाही स्थानिक नागरिकांना उन्हाळ्यात पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे. पाणी पुरवठा योजना कधी सुरू होणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विहीर व हातपंपाचा उन्हाळ्यात वापरयोजना सुरू नसल्यामुळे येथील नागरिक बोअरवेल, विहिरीच्या पाण्याचा वापर करीत आहेत. शासनाने लाखो रुपये खर्च करून लाहेरीवासीयांसाठी निर्माण केलेली नळ पाणी पुरवठा योजना कुचकामी ठरली आहे.

टॅग्स :WaterपाणीGadchiroliगडचिरोली