शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

मुरूमगावात पाणीटंचाई, महिलांची भटकंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:34 IST

धानाेरा तालुक्यातील महत्त्वपूर्ण व माेठी ग्रामपंचायत म्हणून मुरूमगावची ओळख आहे. या परिसरात अनेक गावे येतात. तसेच महत्त्वपूर्ण कार्यालये तसेच ...

धानाेरा तालुक्यातील महत्त्वपूर्ण व माेठी ग्रामपंचायत म्हणून मुरूमगावची ओळख आहे. या परिसरात अनेक गावे येतात. तसेच महत्त्वपूर्ण कार्यालये तसेच शाळा मुरूमगावातच आहेत. गावाचा व्याप पाहता येथे मूलभूत साेयीसुविधा दिसून येत नाही. दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण हाेते. याचा त्रास गावातील महिलांना सर्वाधिक हाेताे. मुरूमगाव येथे नळ याेजना आहे. हातपंप व विहिरी आहेत. परंतु पाण्याची पातळी खालावल्याने पुरेसे पाणी उपलब्ध हाेत नाही. काही हातपंप सध्या बंद अवस्थेत आहेत. पाणीटंचाई निर्माण हाेऊ नये यासाठी स्थानिक प्रशासनाने उन्हाळ्यापूर्वीच याेग्य उपाययाेजना करणे आवश्यक हाेते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. ग्रामसचिवांसह ग्रा. पं. पदाधिकारीसुद्धा गावातील समस्या साेडविण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, असा आराेप नागरिकांनी केला आहे. उन्हाळ्याचे पुन्हा दाेन महिने शिल्लक असताना आताच पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत पाणीटंचाईची समस्या पुन्हा तीव्र हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पाणीटंचाईची समस्या साेडवावी, अशी मागणी गावातील नागरिकांनी केली आहे.

बाॅक्स

याेग्य उपाययाेजना करण्याची मागणी

मुरूमगाव येथे दरवर्षी उन्हाळ्यात नागरिकांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागताे. परंतु स्थानिक प्रशासनाकडून याेग्य उपाययाेजना केल्या जात नाही. जलपातळी खालावत असल्याने ही समस्या दरवर्षी उद्भवणारी आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याेग्य व ठाेस उपाययाेजना कराव्या. यासाठी नवीन पाणीयाेजना कार्यान्वित करावी किंवा गावातील जलस्त्राेतांची संख्या वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून हाेत आहे.