शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
3
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अॅक्शन मोडवर, अॅडव्हायजरी जारी
4
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
5
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
6
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
7
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
8
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
9
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
10
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
11
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
12
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
13
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
14
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
15
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
16
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
17
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
18
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
19
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
20
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू

अवकाळी पावसाचा कापणी झालेल्या धानाला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2020 10:51 PM

काेरची तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांचे अनेकदा नुकसान केले. राेगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना दाेन ते तीनदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसला. त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेकदा धान व इतर पिकांची याेग्यरित्या देखभाल केली. धान पीक हाती येण्यापूर्वी शेतातील उभ्या धानाची कापणी केल्यानंतर निसर्गाची शेतकऱ्यांवर पुन्हा अवकृपा झाली.

ठळक मुद्देशेतकऱ्यांवर ओढवले पुन्हा संकट : पाण्यामुळे कुजून धान खराब हाेण्याची शक्यता

  लाेकमत न्यूज नेटवर्ककाेरची : तालुक्याच्या काेटगूल परिसरात २० नाेव्हेंबर राेजी शुक्रवारला सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस बरसला. दरम्यान कापणी केलेले धानाचे पीक पावसात सापडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. पाण्यामुळे धान कुजून खराब हाेण्याची दाट शक्यता आहे. काेरची तालुक्यात प्रामुख्याने धानाचे पीक घेतले जाते. खरीप हंगामात निसर्गाच्या लहरीपणामुळे धान व इतर पिकांचे अनेकदा नुकसान केले. राेगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांना दाेन ते तीनदा कीटकनाशकाची फवारणी करावी लागली. परिणामी शेतकऱ्यांवर आर्थिक भुर्दंड बसला. त्यानंतर शेतकऱ्यांनी अनेकदा धान व इतर पिकांची याेग्यरित्या देखभाल केली. धान पीक हाती येण्यापूर्वी शेतातील उभ्या धानाची कापणी केल्यानंतर निसर्गाची शेतकऱ्यांवर पुन्हा अवकृपा झाली. अवकाळी पाऊस बरसल्याने कापलेल्या धानाच्या कडपा पावसात भिजल्या तसेच शेतजमिनीत पावसाचे पाणी साचले आहे. अनेक शेतकऱ्यांनी लाखाेळी बांध्यांमध्ये टाकली हाेती. हे लाखाेळी पीक कुजू शकते.अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने सर्वेक्षण करून शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी काेटगूल क्षेत्राच्या जि. प. सदस्य सुमित्रा लाेहंबरे, श्रावण मातलाम, दामेसाय जाळे, रंजित मडावी, रामदास हारामी, नरपतसिंह नैताम आदींनी केली आहे.

टॅग्स :agricultureशेतीRainपाऊस