शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
2
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
3
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
4
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
5
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
6
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
7
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
8
Purushottam Chavan: पुरुषोत्तम चव्हाण यांच्या अडचणीत वाढ!
9
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
10
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
11
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
12
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
13
Stamp Duty: मुद्रांक शुल्कात ४५ कोटी रुपयांची सवलत!
14
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
15
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
16
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
17
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
18
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
19
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ

वार्षिक दोन कोटी रोजगाराचे युकाँने सरकारला करून दिले स्मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2020 05:01 IST

देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीचा दरही उणे स्वरूपात घसरला आहे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये बेरोजगारांना काहीच मिळाले नाही.

ठळक मुद्देतहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना पाठविले निवेदन : देसाईगंज, कोरची, आरमोरी, सिरोंचा येथील कार्यकर्ते एकवटले

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : वार्षिक दोन कोटी युवकांना रोजगार उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन लोकसभा निवडणुकीपूर्वी देऊन सत्तेत आलेल्या केंद्र सरकारने रोजगार न देता असलेल्या नोकऱ्या हिरावल्या. त्यामुळे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन केंद्र सरकारने पाळत वार्षिक दोन कोटी रोजगार द्यावा, या मागणीचे निवेदन युवक काँग्रेसने जिल्हाभर तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला पाठविले.देसाईगंज येथे युवक काँग्रेसच्या वतीने तहसीलदारांमार्फत केंद्र शासनाला निवेदन पाठविण्यात आले. या निवेदनात म्हटले आहे की, नोटबंदीमुळे कृषी, लघुउद्योग, मध्यम उद्योगाला फटका बसला. जीएसटीमुळे कुटीरोद्योग व अन्य उद्योगधंद्यांना फटका बसून बेरोजगारी वाढली. देशात बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे. जीडीपीचा दरही उणे स्वरूपात घसरला आहे. पंतप्रधानांनी घोषित केलेल्या २० लाख कोटीच्या पॅकेजमध्ये बेरोजगारांना काहीच मिळाले नाही. उलट शासनाच्या जनविरोधी धोरणामुळे नोकºया गेल्या, केंद्र शासनाने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचा हट्ट धरला आहे. तसेच नीट व जेईई परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. गरीबांना मदत व उद्योगांना पॅकेजसुद्धा दिले नाही, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना युकाँ शहर अध्यक्ष पिंकू बावणे, विलास ढोरे, लतीफ रिजवी, नितीन घुले, सुनील सहारे, विक्की सिडाम, भारत गराडे, राकेश पुरणवार, विवेक गावळे, भूषण राऊत, प्रदीप बगमारे, नामदेव पत्रे, रितेश नागदेवे उपस्थित होते.कोरची येथे तहसीलदार छगनलाल भंडारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना २ कोटी रोजगार उपलब्ध करण्याच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष राहूल अंबादे, शहर अध्यक्ष मनोज सोनकुकरा, विरेंद्र जमकातन, रोशन कपुरडेरिया, आमीर शेख, देवा हारमे, ओमप्रकाश सुवा, चिंता सोनफुल, जितेंद्र विनायक, लवकुमार हारणे, परमेश्वर लोहंबरे उपस्थित होते.आरमोरी येथे तहसीलदारांमार्फत पंतप्रधानांना २ कोटी रोजगाराच्या मागणीचे निवेदन पाठविण्यात आले. निवेदन देताना आरमोरी विधानसभा युवक काँग्रेसचे अध्यक्ष मिलींद खोब्रागडे, विधानसभा क्षेत्र महासचिव नीलेश अंबादे, सारंग जांभुळे, सूरज भोयर, अक्षय मैंद, हेमचंद्र माकडे, संजय दुधबळे, अतुल सोमनकर, चेतन सोमनकर, तुषार नैताम, महेंद्र मने, भूपेश वाकडे, निखिल दुमाने, गोपाल रंधये, शुभम दुगा, खेमचंद्र चाटारे, रूपेश जवंजाळकर उपस्थित होते. निवेदन नायब तहसीलदारांनी स्वीकारले.सिरोंचा येथे तहसीलदार रमेश जसवंत यांच्यामार्फत पंतप्रधानांना युवक काँग्रेसच्या वतीने निवेदन पाठवून वार्षिक दोन कोटी रोजगार निर्मितीची मागणी करण्यात आली. निवेदन देताना युवक काँग्रेस अहेरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष आकाश परसा, तालुका उपाध्यक्ष नवाज सय्यद, दिनेश रेवेली, जतीन आदेपू, हरीष भट्टी, पवन येलेश्वरम, अभिलाष भट्टी आदी युवक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :Tahasildarतहसीलदारcongressकाँग्रेस