शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

दोन वर्षांपासून प्रेरकांना मानधनच नाही

By admin | Updated: October 26, 2016 01:34 IST

भारत सरकाच्या साक्षर भारत अभियानांतर्गत धानोरा तालुक्यात १२४ प्रेरकांची नेमणूक करण्यात आली आहे.

धानोरा : भारत सरकाच्या साक्षर भारत अभियानांतर्गत धानोरा तालुक्यात १२४ प्रेरकांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र या प्रेरकांना मागील दोन वर्षांपासून मानध देण्यात आले नाही. त्यामुळे प्रेरकांमध्ये निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे.धानोरा तालुक्यातील ६२ ग्रामपंचायतींमध्ये १२४ प्रेरकांची निवड करण्यात आली आहे. २०१२-१३ मध्ये या अभियानाची सुरुवात झाली. सुरुवातीला प्रत्येक ग्रामपंचायतीला प्रतिप्रेरक सहा हजार रूपये म्हणजेच दोन हजार रूपये महिना या दराने तीन महिन्यांचे मानधन दिल्या गेले. त्यानंतर एका वर्षानंतर दोन महिन्यांचे चार हजार रूपये मानधन दिले. डिसेंबर २०१५ मध्ये आठ महिन्यांचे १ हजार ६०० रूपये मानधन प्राप्त झाले. गटशिक्षणाधिकारी उचे यांच्याकडे मानधन देण्याबाबत डिसेंबर २०१५ ते मार्च २०१६ पर्यंत सतत पाठपुरावा केल्यानंतर ३१ मार्च २०१६ रोजी मानधनाचा धनादेश बँकेत पाठविला. १२४ प्रेरकांपैैकी ६९ प्रेरकांचे मानधन खात्यामध्ये जमा झाले. मात्र ५५ प्रेरकांच्या खात्यामध्ये मानधनच जमा झाले नाही. याबाबत गटशिक्षणाधिकारी उचे यांना विचारणा केली असता, बीडीओ बदलल्याने बँकेतील खाते बदल करण्यात आला नाही. त्यामुळे मानधन रखडले आहे, अशी माहिती दिली. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे ५५ प्रेरक मानधनापासून वंचित आहेत. पे्ररकांना दिवाळीपर्यंत मानधन मिळाले नाही तर तीव्र आंदोलनचा इशारा तालुका प्रेरक संघटनेचे अध्यक्ष सीताराम बडोदे यांनी दिला आहे. (तालुका प्रतिनिधी)