शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकनंतर पुण्यातही महायुती फुटीच्या उंबरठ्यावर; दोन्ही राष्ट्रवादीसोबत शिंदेसेना करणार युती?
2
BMC Elections: महानगरपालिकेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली गर्जना; ७ उमेदवारांची यादी जाहीर!
3
नाशिकमध्ये महायुतीत फूट! भाजपा स्वबळावर तर एकनाथ शिंदे अन् अजित पवारांचा पक्ष युतीत लढणार
4
Video:साडेचार कोटींचा दरोडा! डोक्याला लावल्या बंदुका, ज्वेलरी शॉप कसे लुटले? सीसीटीव्ही बघा
5
अर्ज भरण्यासाठी फक्त एकच दिवस शिल्लक, अजूनही एबी फॉर्म नाही; किशोरीताईंची मातोश्रीवर धाव!
6
"जे झालं ते झालं! आता मला पुन्हा शून्यातून सुरुवात करावी लागेल"; असं का म्हणाली स्मृती मानधना?
7
ज्यांनी ज्यांनी धनुष्यबाणाला मतदान केलं ते स्वर्गात जातील; शिंदेसेनेचे नेते शहाजीबापूंचं विधान
8
न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेपूर्वी विराटने घेतला मोठा निर्णय, आता...
9
BMC Election 2026: मुंबई मनपासाठी काँग्रेसकडून ८७ उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध, ‘या’ चेहऱ्यांना संधी  
10
क्रिकेट खेळताना वाद, लग्नाच्या रिसेप्शनमध्ये चाकू हल्ला; कुणालचा रेल्वे स्टेशन जवळच्या झुडूपात सापडला मृतदेह
11
"अन्याय कितीही मोठा असला तरी..." मुंबईत भाजपाच्या माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत
12
IND vs NZ ODI : न्यूझीलंडविरुद्धच्या वनडेत बुमराह–हार्दिकला विश्रांती; श्रेयस अय्यरचं काय?
13
मनसेचा पहिला उमेदवार ठरला, राज ठाकरेंनी दिला AB फॉर्म; यशवंत किल्लेदार कुठून लढणार?
14
बाजारात 'मंदीचा' सोमवार! सेन्सेक्स-निफ्टी धडाधड कोसळले; 'या' ५ कारणांमुळे घसरण
15
दीड लाख पगार अन् राहण्या-खाण्याची सोय! रशियात भारतीयांसाठी मोठी संधी, असे मिळवा वर्क परमिट
16
Prakash Mahajan: "भाजपच्या घराला दार नाही, फक्त पहारेकरी" प्रकाश महाजन यांचा घणाघात!
17
"आमिर खानचे पैसे माझे नाहीत..."; बॉलिवूडपासून दूर असलेला इमरान खान सापडलेला आर्थिक संकटात, म्हणाला...
18
आता शिक्षक करणार भटक्या कुत्र्यांची मोजणी, ‘या’ राज्यातील सरकारने दिले आदेश
19
मराठी अभिनेत्री लढवणार मुंबई महापालिकेची निवडणूक, निशा परुळेकरला भाजपाकडून मिळालं तिकीट
20
आता केवळ २ दिवस शिल्लक, PAN Aadhaar लवकर लिंक करा; अन्यथा होईल मोठी डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

गोदाकाठच्या शेतीचे झाले वाळवंट.. ना पीक हाती आले, ना मिळाला मोबदला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2022 13:56 IST

अंकिसा परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप

महेश आगुला

अंकिसा (गडचिरोली) : यावर्षीच्या पावसाने, धरणांमधील पाण्याच्या विसर्गामुळे आणि तेलंगणा सरकारच्या मेडिगड्डा बॅरेजमुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीने सिरोंचा तालुक्यात हाहाकार उडाला. अनेक गावे आणि शेती जलमय झाली होती. पूर ओसरल्यानंतर शेतात पीक आणि माती गायब होऊन त्या ठिकाणी केवळ वाळू शिल्लक आहे. गेलेल्या पिकाचा किंवा खराब झालेल्या शेतजमिनीचा कोणताही मोबदला अद्याप या भागातील शेतकऱ्यांना मिळालेला नाही.

गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने बनविलेल्या मेडिगड्डा बॅरेजच्या ८५ गेटमधून पाण्याचा विसर्ग सुरू झाल्यानंतर पुराचे पाणी अंकिसा परिसरातील अनेक गावांत शिरले होते. अनेकांना गाव सोडून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. काठावरील शेकडो हेक्टर शेतात पुराचे पाणी शिरले होते. त्या पाण्यासाठी वाहून आलेली वाळू शेतात सर्वत्र पसरली आहे. अंकिसा परिसरातील १४ शेतकऱ्यांच्या शेतीला वाळवंटाचे स्वरूप आले आहे. शेतात दोन ती तीन फूट वाळूचा थर जमा झाल्याने त्यांना सध्या कोणतेही पीक घेणे अशक्य झाले आहे.

महसूल कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांनी शेतीचे पंचनामे करून ३ महिने झाले, पण शेतकऱ्यांना नुकसानीचा मोबदला अद्याप मिळालेला नाही. आम्ही आमच्या कुटुंबांचे पालनपोषण कसे करायचे? शेतकऱ्यांना लवकर मदत देऊन दिलासा द्यावा.

- श्रीनिवास गंजी, शेतकरी, अंकिसा

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरीGadchiroliगडचिरोलीriverनदी