शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

दुसऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.

ठळक मुद्देपरिवहन अधिकारी रवींद्र भुयार : आरमोरीत रस्ता सुरक्षाविषयक मार्गदर्शन कार्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : वाहनचालकाने स्वत:च्या सुरक्षिततेपेक्षा दुसºयाच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळतील. त्यासाठी वाहन चालकाने वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन गडचिरोलीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रवींद्र भुयार यांनी केले.स्थानिक महात्मा गांधी कला, विज्ञान व स्व.न.पं.वाणिज्य महाविद्यालयात रस्ता सुरक्षा समिती आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या संयुक्त विद्यमाने रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन सत्राचे आयोजन बुधवारी केले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा, प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, प्राचार्य डॉ.राजेंद्र घोनमोडे, प्रा.शशिकांत गेडाम आदी उपस्थित होते.पुढे बोलताना भुयार म्हणाले, मानवी वृत्तीत चांगले आचार घडून येण्यासाठी मनात प्रथम चांगले विचार निर्माण होणे आवश्यक आहे. आजचा तरुण विद्यार्थी मुळातच सद्विचारी आहे. परंतु कुणीतरी मार्इंड हायजॅक करून त्याचा स्वार्थासाठी वापर करीत आहे. एक बीज ज्याप्रमाणे जमिनीत स्वत:ला नष्ट करवून घेते. परंतु त्याच बिजापासून येणाºया रोपट्यातून हजारो बीज जन्म घेतात, ही सृजनतेची भावना निर्माण झाली आणि दुसऱ्याच्या सुरक्षिततेची काळजी घेतली तर अपघात टळण्यास मदत होईल, असे मौलिक मार्गदर्शन भुयार यांनी केले.यावेळी प्राचार्य डॉ.लालसिंग खालसा म्हणाले, नागरिकांना केवळ रस्ता सुरक्षेचे नियम माहित असणे आवश्यक असून चालणार नाही. तर त्या नियमांचे तंतोतंत पालन करणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. तरुणांनी इतरांच्या जगण्याचे मूल्य समजून घेतल्यास रस्ता सुरक्षेचे प्रश्न सहज सुटू शकतील, असे खालसा यांनी सांगितले. याप्रसंगी विद्यार्थ्यांनी रस्ता सुरक्षाविषयक विविध प्रश्न आरटीओ रवींद्र भुयार यांना विचारले. त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.प्रास्ताविक प्रा.डॉ.चंद्रकांत डोर्लीकर, संचालन डॉ.विजय रैवतकर यांनी केले तर आभार प्रा.शशिकांत गेडाम यांनी मानले.यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.चंद्रकांत घोनमोडे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीसroad safetyरस्ते सुरक्षा