शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यातील जिल्हा परिषदांमधील अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या सविस्तर
2
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
3
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
4
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
5
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
6
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
7
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
8
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
9
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
10
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
11
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
12
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
13
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
14
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
15
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
16
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
17
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
18
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
19
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
20
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 

सवलतीच्या दरात बियाणे उपलब्ध करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:38 IST

मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई यामुळे धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक ...

मागील काही वर्षांपासून अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, रोगराई यामुळे धान पिकाचे प्रचंड प्रमाणात नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यामुळे बरेच शेतकरी उगवण क्षमता कमी असलेली बियाणे पेरणीसाठी ठेवत नाही. त्यांना दरवर्षी नवीन बियाणे वापरावे लागते. अनेक शेतकरी पारंपरिक बियाणे न वापरता संकरित बियाणे वापरतात. तरीसुद्धा कोणत्या न कोणत्या कारणाने धान शेतीचे नुकसान हाेतच असते. मात्र संबंधित विभागाकडून आणेवारी मात्र जास्त दाखवण्यात येते. त्यातच कमी भावामुळे लागवड खर्च भरून निघत नाही. त्यातच मागील वर्षी धान पिकावर रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून आला होता. याचा फटका शेतकऱ्यांना बसला. शेतमालाला लागवड खर्चावर आधारीत भाव नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडे पैसा शिल्लक राहत नाही. मागील वर्षीपासून काेराेनाचे संकट असल्याने शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात धान बियाणे उपलब्ध करावे, अशी मागणी मुरखळा मालचे शेतकरी माणिक बुरे यांच्यासह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.