शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
5
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
6
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
7
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
8
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
9
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
10
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
11
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
12
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
13
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
14
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
15
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
16
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
17
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
18
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
19
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
20
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...

सेंद्रिय खतामुळे उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2018 1:13 AM

सेंद्रिय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पुरक सेंद्रीय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रीय खताच्या वापराने धानासह सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येते. शिवाय मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन आरसीओएफ बेंगरूळचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.

ठळक मुद्देसहसंचालक देवघरे : सुंदरनगर येथे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात प्रात्यक्षिक

लोकमत न्यूज नेटवर्कमुलचेरा : सेंद्रिय शेतीस वाढत्या मागणीच्या दृष्टीने शेतीस पुरक सेंद्रीय खताचा वापर केला पाहिजे. सेंद्रीय खताच्या वापराने धानासह सर्व पिकांच्या उत्पादनात वाढ घडवून आणता येते. शिवाय मातीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे प्रतिपादन आरसीओएफ बेंगरूळचे सहसंचालक डॉ. वाय. व्ही. देवघरे यांनी केले.कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने कृषी कल्याण अभियानांतर्गत तालुक्यातील सुंदरनगर येथे बुधवारी शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी विशेष अतिथी म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाळे, अनिल तारू, डॉ. विक्रम कदम, पुष्पक बोथीकर, कृषी अधिकारी एस. डी. सुतार, पशुवैद्यकीय तज्ज्ञ संजय नाटके, कृषी सहायक सानप, आत्मा विभागाचे आकाश लवटे, सुंदरनगरच्या सरपंच जया मंडल, ग्रा.पं. सदस्य सुभाष पटेल आदी उपस्थित होते.याप्रसंगी संदीप कºहाळे यांनी शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी आवश्यक शेतीविषयक ११ मार्गदर्शक विषयांची माहिती दिली. उत्पादनात वाढ व खर्चात कपात होण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर शेतकºयांनी करावा, असे आवाहन केले. डॉ. विक्रम कदम यांनी पशुसंवर्धन, कुकुटपालनाबाबत तसेच जनावरांच्या लसीकरणासंदर्भात माहिती दिली. अनिल तारू यांनी शेतजमीन माती परीक्षण करण्याचे आवाहन केले. याप्रसंगती सुंदरनगर परिसरातील शेतकरी उपस्थित होते.