शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी फिरायला जायचा प्लान करताय? मग आजच करा रेल्वे तिकीट बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 16:06 IST

उन्हाळ्यात पर्यटन : थंड हवेच्या ठिकाणांना असते पसंती

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : उन्हाळ्यात फिरायला जायचे तर रेल्वेचे आरक्षण फुल होऊन प्रतीक्षा यादी लागण्याची शक्यता गृहित धरता आताच आरक्षण करणे सोयीस्कर ठरू शकते. यादृष्टीने अनेकजण आतापासूनच तयारीलासुद्धा लागलेले आहेत. आपल्या संभाव्य सुट्यांचे नियोजन करून त्या कशा पद्धतीने उपभोगता येईल. यादृष्टीने प्रयत्न केले जातात. उन्हाळ्यात फिरायला जायचे तर आताच रेल्वे तिकीट बुक करून ठेवावे.

पर्यटनस्थळ असो की अन्य कोणत्याही दूरवरच्या ठिकाणी अनेकजण रेल्वेने प्रवास करण्याला पहिले प्राधान्य देतात. कारण प्रवास अधिक आरामदायी आणि सोयीस्कर असल्याने बहुतेक लोकं राखीव डब्यातून प्रवास करणे पसंत करतात. मात्र यासाठी रेल्वे तिकीट बुकिंग अगोदरच करावे लागते, जेणेकरून कन्फर्म सीट मिळू शकेल. ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे रेल्वे तिकिटे बुक करता येते. ज्यामध्ये ऑफलाइन तिकीट बुकिंग थोडे अवघड आहे कारण रेल्वे काउंटरवर जावे लागते आणि अनेक तास लांब रांगेत उभे राहावे लागते. ही गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाइन बुकिंग अनेकजण करतात.

या ठिकाणांना असते पसंतीउन्हाळ्यात महाराष्ट्रातील महाबळेश्वर, इगतपुरी, खंडाळा, लोणावळा, तोरणमाळ, माथेरान, म्हैसमाळ, अंबाजोगाई, जव्हार, पाचगणी, तसेच देशातील गुलमर्ग, सोनमर्ग, सिमला, श्रीनगर, हैदराबाद येथे पर्यटक जातात

किती दिवसांपूर्वी तिकीट बुक करता येते?रेल्वे तिकीट आता ६० दिवस आधी बुक करता येते. यापूर्वी हा कालावधी १२० दिवसांचा होता. हा नियम १ नोव्हेंबर २०२४ पासून लागू झाला आहे. सदर नियम रेल्वे प्रशासनाच्या सोयीचा आहे.

परीक्षा संपल्या की मजा !उन्हाळी परीक्षा संपल्या की मुलांच्या सुटीची मजा असते. मुले बाहेरगावी भेटी देण्याचा आग्रह पालकांसमोर करतात. त्यानुसार पालक एखादे पर्यटनस्थळ शोधून तेथे आवर्जून भेट देतात.

अॅप, वेबसाइटवरही सुविधारेल्वे तिकीट बुकिंगबाबत माहिती आयआरसीटीसी अॅप किंवा वेबसाइटवरून प्राप्त करता येते. तसेच तिकीट बुक करता येते. प्रवाशांना सोयीस्कर व नियमित तिकिटे उपलब्ध करून देण्यासाठी आणि वेटिंग लिस्ट व्यवस्थापनासाठी बुकिंगचा कालावधी कमी करण्यात आलेला आहे.

पर्यटनस्थळांना पसंतीउन्हाळ्यात पर्यटनस्थळांना भेटी देण्यासाठी पर्यटक पसंती दर्शवितात. यामध्ये थंड हवेची ठिकाणेही असतात.

रेल्वेचा प्रवास का परवडतो?वाजवी भाडे : रेल्वे गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी अतिरिक्त भाडे लागत नाही. वाजवी भाड्यात प्रवास करता येतो.रेल्वेगाड्यांतील सुविधा : रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांच्या सोयीसाठी सुविधा आहेत. या सुविधांमुळे अनेक प्रवासी रेल्वेतून प्रवास करण्याकडे आकृष्ट होतात.वेळेचे काटेकोर नियोजन : रेल्वेगाड्या काही अपवादात्मक स्थितीतच उशिरा धावतात. नाहीतर वेळेचे काटेकोर नियोजन असते.

ऐनवेळी तिकीट नाहीउन्हाळी सुट्यांवर जाण्यासाठी रेल्वेचे ऐनवळी आरक्षण निश्चित करण्यासाठी अडचणी येतात. ऐनवेळी तिकीटसुद्धा मिळणे दुरापास्त होते. त्यामुळे अडचणी सुद्धा येतात. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशलGadchiroliगडचिरोली