शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

नगदी पिके घेण्याकडे भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 12:52 AM

चंदनाची शेती करून शेतकºयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विकास संस्था आरमोरीचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.

ठळक मुद्देअरविंद पोरेड्डीवार यांचे प्रतिपादन : जिल्हा सहकारी बँकेत चंदनाच्या शेतीबाबत मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : चंदनाची शेती करून शेतकºयांनी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावे, असे प्रतिपादन विकास संस्था आरमोरीचे अध्यक्ष अरविंद पोरेड्डीवार यांनी केले.गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्यावतीने शेतकरी मित्रांकरीता नवी दिशा चंदन लागवडीबाबत मार्गदर्शन व रोप वाटप कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी बँकेच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान यांच्या हस्ते करण्यात आले. मार्गदर्शक म्हणून हरित मित्र परिवार पुणेचे संस्थापक महेंद्र घागरे होते. प्रमुख अतिथी म्हणून नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार, गडचिरोलीचे मुख्य वनसंरक्षक एटबॉन, उपवनसंरक्षक एस. बी. फुले, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार, उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार, सचिव अनंत साळवे, मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार आदी उपस्थित होते.प्रास्ताविकातून मार्गदर्शन करताना प्रंचित पोरेड्डीवार म्हणाले, जिल्हा मध्यवर्ती बँकेने राज्यात आपल्या नियोजित व अत्याधुनिक प्रणालीद्वारे एक वेगळी छाप सोडली आहे. आता त्यामध्ये सामाजिक कार्याची भर पडली आहे. जिल्ह्यातील शेतकरी फक्त एका विशिष्ट पिकाद्वारे सक्षम होवू शकणार नाही. त्याकरीता अत्याधुनिक व जास्तीत जास्त नफा मिळणाºया शेतीकडे शेतकºयांना वळण्याची अत्यंत गरज आहे. त्याकरीता बँकेकडून या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचेही ते म्हणाले.मार्गदर्शन करताना नागपूरचे प्रधान मुख्य वनसंरक्षक भगवान म्हणाले, शेतकºयांना वनविभागातर्फे कोणत्याही अडचणी येवू देणार नाही, अशी ग्वाही यावेळी भगवान यांनी दिली. मार्गदर्शक म्हणून घागरे म्हणाले, चंदनाचे वृक्ष हे अधिक उत्पन्न देणारे वृक्ष आहे. मात्र या वृक्षाला संगोपनाची व संरक्षणाची फार गरज आहे. त्याकरीता झाडाला एका विशिष्ट पद्धतीने लावण्याची गरज आहे. चंदनाचे वृक्ष हे पाच झाडांमागे एक झाड निश्चितपणे जगतो. १०० वर्षानंतर त्याचे उत्पन्न १ कोटी असते. चंदनाच्या वृक्षामुळे विविध प्रकारचे आजार नाहीसे होतात. वृक्षाच्या सुगंधामुळे रागीष्टपणा दूर होतो, असेही घागरे यांनी सांगितले.अरविंद पोरेड्डीवार पुढे म्हणाले, ज्याप्रकारे या सागवानाचे येथील शेतकºयांनी संरक्षण केले आहे, त्याचप्रमाणे चंदनाच्या झाडांचेही संरक्षण करण्यात शेतकरी मागे पडणार नाही, असा आशावाद अरविंद पोरेड्डीवार यांनी व्यक्त केला. रवी गावात वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या वामन मरस्कोल्हे यांच्या कुटुंबीयांना बँकेतर्फे ११ हजार रूपयांंचा धनादेश देण्यात आला.