नागपूर : लोकनेता जनरल मंचरशा आवारी विचारमंचतर्फे क्रांतिदिनपासून स्वातंत्र्यदिनापर्यंत राष्ट्रीय चेतना उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. युवकांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी, स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्य संग्राम सैनिकांचे स्मरण व्हावे, हा उत्सवामागच ...
जिल्ह्यातील लोकांचा शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांकडे शेती कसण्याकरिता लागणारी जनावरे यासह दुधाची गरज भागविण्यासाठी जनावरे आहेत. ...
केंद्र शासनाने काँग्रेसच्या २५ खासदारांना निलंबित केले. याविरोधात गुरूवारी अहेरी व कुरखेडा तालुका काँग्रेसच्या वतीने निदर्शने करून अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. ...
जिल्ह्यात सर्वात कमी कुपोषित बालके अहेरी तालुक्यात आहेत. मात्र तालुक्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये बालकांकरिता शुद्ध पाणी पुरवठ्याची कोणतीही व्यवस्था... ...
लोकमतने गुरूवारी ‘परिचारिकेच्या भरवशावरच गोकुलनगरातील आरोग्य केंद्र’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून न.प. व जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या प्रशासनाला जागे केले. ...