शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
16
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
17
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
18
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
19
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
20
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण

धान पीक रोवणी ४४ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 22:30 IST

सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे.

ठळक मुद्दे३ हजार ९१० हेक्टरवर सोयाबीन : खरीपातील सर्व पिके मिळून ५३ टक्के लागवड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सन २०१८ च्या खरीप हंगामात जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात मिळून आतापर्यंत एकूण ५३ टक्के इतकी खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. आवत्या व रोवणी मिळून धान पिकाची लागवड ४४ टक्क्यांवर पोहोचली आहे. सध्या रोवणीचा हंगाम सर्वत्र जोमात सुरू आहे.खरीप पिकाचे जिल्ह्यात एकूण १ लाख ५१ हजार २०८ हेक्टर क्षेत्र इतके क्षेत्र आहे. १ लाख ५३ हजार २२८ इतके सर्वसाधारण क्षेत्र आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, १३ हजार ६७७ हेक्टर क्षेत्रात धानाचे पºहे टाकण्यात आले आहे. ३८ हजार १५ हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची रोवणी आतापर्यंत झाली आहे. २९ हजार १४ इतक्या हेक्टर क्षेत्रात यंदा आवत्या टाकण्यात आल्या आहेत. गडचिरोली तालुक्यात रोवणी व आवत्या मिळून एकूण ६ हजार ८८५ हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. कुरखेडा तालुक्यात ५ हजार १०० हेक्टर क्षेत्रात, आरमोरी ७ हजार ७८० हेक्टर, चामोर्शी ९ हजार ५३६ हेक्टर, सिरोंचा १ हजार १७५ हेक्टर, अहेरी ४ हजार ८५७ हेक्टर, एटापल्ली ४ हजार ७५० हेक्टर, धानोरा १० हजार ४६४ हेक्टर, कोरची ६ हजार ३४३ हेक्टर, देसाईगंज ५ हजार १४० हेक्टर, मुलचेरा २ हजार १५० हेक्टर व भामरागड तालुक्यात २ हजार ८५० हेक्टर क्षेत्रावर धान पिकाची लागवड करण्यात आली आहे.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ३ हजार ९१० हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली तालुक्यात ४ हेक्टर, चामोर्शी तालुक्यात ३१ हेक्टर, सिरोंचा तालुक्यात ५३ हेक्टर व भामरागड तालुक्यात ८८ हेक्टर क्षेत्रावर सोयाबिनची पेरणी आटोपली आहे. खरीपातील सर्व पिकांची मिळून एकूण ८८ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. याची टक्केवारी ५३ आहे. १ हजार ६६१ हेक्टर क्षेत्रावर मका पिकाची लागवड करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी सलग परसबागही फुलविली आहे. ४६८ हेक्टर क्षेत्रावर इतर तृणधान्याची पेरणी करण्यात आली आहे. सध्या जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात धान पीक रोवणीच्या कामास वेग आला आहे. त्यामुळे शेत मालकांना मजूर मिळणे कठीण झाले आहे. ट्रॅक्टरच्या सहाय्याने चिखलणी सुरू आहे.१३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवडजिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असले तरी जिल्ह्यातील शेतकरी आता धानासोबतच कापूस पिकाकडेही वळले आहेत. यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्यात एकूण १३ हजार ४६९ हेक्टरवर कापूस पिकाची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, सिरोंचा, देसाईगंज तालुक्यांचा समावेश आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरीagricultureशेती