शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

श्रमदानातून तयार केला एक किमीचा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST

अहेरी : तालुक्यातील काेकापल्ली येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागताे. दिवसेंदिवस हा त्रास ...

अहेरी : तालुक्यातील काेकापल्ली येथे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने नागरिकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागताे. दिवसेंदिवस हा त्रास वाढत हाेता. ही समस्या लक्षात घेऊन नागरिकांनी पाेलिसांच्या सहकार्याने ८०० मीटर लांबीचा रस्ता श्रमदानातून दुरुस्त केला.

राजाराम उपपाेलीस स्टेशन अंतर्गत काेकापल्ली हे गाव येते. गावात १५० च्या आसपास लाेकसंख्या आहे. राजाराम खांदला येथे ये-जा करण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांना बराच त्रास सहन करावा लागत हाेता. विद्यार्थी, महिला, शेतकऱ्यांना रस्त्याअभावी अनेक अडचणींना ताेंड द्यावे लागत हाेते. ही बाब राजाराम उपपाेलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहायक पाेलीस निरीक्षक रवींद्र भाेरे यांच्या निदर्शनास येताच त्यांनी नागरिकांना एकत्रित केले. पाेलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने नागरिकांनी श्रमदानातून एक किमी रस्त्यावर दगड व मुरुम टाकून कच्चा रस्ता तयार केला. पाेलिसांच्या सहकार्याने रस्ता तयार करण्यात आला. या उपक्रमासाठी अहेरीचे उपविभागीय पाेलीस अधिकारी बजरंग देसाई यांचे मार्गदर्शन लाभले.

बाॅक्स

अनेक गावात जाण्यासाठी पायवाटेचाच आधार

अहेरी तालुक्यातील अनेक गावात जाण्यासाठी पक्के रस्ते नाहीत. पायवाटेनेचे गावात जावे लागते. पावसाळ्यात नागरिकांना चिखल तुडवत वाट काढावी लागते. शासन-प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या भागात साेयीसुविधा अद्यापही पाेहाेचल्या नाहीत. विशेष म्हणजे, याेजनांबाबत दुर्गम भागात जागृती नाही. त्यामुळे नागरिकांना अद्यापही हलाखीचे जीवन जगावे लागत आहे. ज्या रस्त्याचे बांधकाम दहा वर्षांपूर्वी करण्यात आले. त्या रस्त्यांचे खडीकरण झाले नाही, अशी गंभीर स्थिती आहे.