शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
3
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
4
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
5
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
6
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
7
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
8
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
9
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
10
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
11
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
12
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
13
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
14
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
15
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
16
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
17
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
18
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
19
समुद्र किनारी फिरताना सापडला गिफ्ट बॉक्स, उघडून बघताच बसला धक्का, थेट गाठलं पोलीस ठाणं, आतमध्ये नेमकं होतं काय?  
20
आतापर्यंत कुठे-कुठे फुटला ट्रम्प 'टॅरिफ बॉम्ब'? पाहा संपूर्ण यादी..; भारताबाबत मोठी अपडेट

नक्षल्यांनी हिंसाचार थांबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहन व मालमत्तेची जाळपोळ केली आहे. झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली आहे.

ठळक मुद्देजाळपोळीच्या घटनांमुळे हानी : मानवाधिकार परिषदेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवादी हे हिंसाचार व जाळपोळीच्या घटनांच्या माध्यमातून विकासात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नक्षलवाद्यांनी हिंसाचार थांबवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा नक्षल पीडित पुनर्वसन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र डोंबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले आहे.कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहन व मालमत्तेची जाळपोळ केली आहे. झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली आहे. नक्षल्यांच्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. नक्षलवाद्यांनी हिंसाचार थांबवावा, असे आवाहन गजेंद्र डोंबळे यांनी केले.पत्रकार परिषदेला मानवाधिकार परिषदेचे नरेंद्र पुंगाटी, विश्वनाथ मडावी, मनोज कांदो, मधुकर उसेंडी, मंगेश कामडी, जामिनी कुलसंगे, साईनाथ पेंडालवार, योगेंद्र बांगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी