शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
2
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
3
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
4
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच काढला आईचा काटा; इन्स्टाग्रामने उलगडलं मृत्यूचं गूढ
5
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
6
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
7
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
8
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
9
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
10
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
11
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
12
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
13
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
14
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
15
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
16
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
17
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
18
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
19
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
20
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया

नक्षल्यांनी हिंसाचार थांबवावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2019 06:00 IST

कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहन व मालमत्तेची जाळपोळ केली आहे. झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली आहे.

ठळक मुद्देजाळपोळीच्या घटनांमुळे हानी : मानवाधिकार परिषदेचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नक्षलवादी हे हिंसाचार व जाळपोळीच्या घटनांच्या माध्यमातून विकासात आडकाठी आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. नक्षलवाद्यांनी हिंसाचार थांबवून लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील व्हावे, असे आवाहन भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेशाध्यक्ष तथा नक्षल पीडित पुनर्वसन समितीचे जिल्हा उपाध्यक्ष गजेंद्र डोंबळे यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले आहे.कष्टकरी, जनसामान्यांच्या न्यायासाठी आम्ही झटतो आहोत, असा गवगवा करून नक्षलवादी जिल्ह्यात आपले मनसुबे साध्य करीत आहेत. मात्र यातून सामान्यांच्या समस्या सुटण्याऐवजी वाढत आहेत. आजपर्यंत नक्षलवाद्यांनी जिल्ह्यात तब्बल ५३० निष्पाप नागरिकांचा जीव घेतला आहे. कोट्यवधी रुपयांच्या वाहन व मालमत्तेची जाळपोळ केली आहे. झाडे तोडून पर्यावरणाची हानी केली आहे. नक्षल्यांच्या हिंसाचारामुळे अनेक कुटुंब उघड्यावर पडले आहेत. नक्षलवाद्यांनी हिंसाचार थांबवावा, असे आवाहन गजेंद्र डोंबळे यांनी केले.पत्रकार परिषदेला मानवाधिकार परिषदेचे नरेंद्र पुंगाटी, विश्वनाथ मडावी, मनोज कांदो, मधुकर उसेंडी, मंगेश कामडी, जामिनी कुलसंगे, साईनाथ पेंडालवार, योगेंद्र बांगरे आदी उपस्थित होते.

टॅग्स :naxaliteनक्षलवादी