शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST

गडचिराेली : काेराेना संकटामुळे विविध कारणांनी ताण-तणाव व कलह वाढले आहेत. नाेकरीच्या ठिकाणीही असुरक्षितता जाणवत असल्याने नैराश्य, नकारात्मक भावना ...

गडचिराेली : काेराेना संकटामुळे विविध कारणांनी ताण-तणाव व कलह वाढले आहेत. नाेकरीच्या ठिकाणीही असुरक्षितता जाणवत असल्याने नैराश्य, नकारात्मक भावना वाढीस लागून मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झालेला आहे. अशावेळी माणसा-माणसाचा एकमेकांशी याेग्य संवाद राहिल्यास मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.

काेराेना लाॅकडाऊनच्या काळात अनेकजण घरातच हाेते. त्यावेळी समाजाशी असलेला संवाद काहीसा लुप्त झाला हाेता. याचदरम्यान अनेकांचे राेजगारही हिरावले गेले. पती-पत्नी सतत घरातच असल्याने काही कुटुंबांत गृहकलही वाढीस लागले. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाल्याने मानसाेपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागत आहे.

बाॅक्स

मन हलके करणे हाच उपाय

मानसिक ताण-तणावाचे वेळीच नियाेजन न केल्यास त्याचा परिणाम प्रकृतीवर हाेताे. मानसिक ताण-तणावातून मुक्त हाेण्यासाठी मन हलके करणे गरजेचे आहे. यासाठी व्यायाम, याेग, प्राणायम करणे, राग व क्राेधाला शांत ठेवणे, भावना व्यक्त करणे, बाेलून मन हलके करणे, सकारात्मक विचार करणे आदी बाबी आवश्यक आहेत.

ताण-तणावाचे कारण

काेराेना संकटाच्या कालावधीत घराचे हप्ते, कर्ज, हाती पैसे नसणे आदी समस्या निर्माण झाल्या. अशावेळी कुटुंबाचे कसे हाेणार? जबाबदाऱ्या पूर्ण कशा करायच्या? असे विचार मनात घाेळत असल्याने मनावर ताण वाढत जाताे. अति विचार करणे, भीती वाटणे आदींमुळेही ताण-तणाव वाढत असताे.

काेट

मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. प्रचंड विचार करणे, भीती वाटणे, शांत बसावेसे वाटणे, अशी लक्षणे दिसताच मित्रांसाेबत गप्पा माराव्यात. आवडत्या विषयात मग्न व्हावे. जवळच्या व्यक्तीसाेबत मनमाेकळेपणे बाेलावे.

- डाॅ. मनीष मेश्राम, मानसिक राेगतज्ज्ञ