शहरं
Join us  
Trending Stories
1
इतर देशांवर अवलंबित्व हाच आपला खरा शत्रू; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली स्वयंपूर्णतेची हाक
2
आजचे राशीभविष्य, २१ सप्टेंबर २०२५: आर्थिक निर्णय टाळा, भावनेच्या भरात मोठी चूक होण्याची शक्यता
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निर्णयानं आता अमेरिकेत नोकरी करणे महाग; भारतीयांना बसणार फटका
4
IND vs PAK यांच्यातील मॅच आधी PCB अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्यावर आली पळ काढण्याची वेळ! कारण...
5
युरोपातील विमानतळांवर सायबर हल्ला; उड्डाणे विस्कळीत, वेळापत्रकावर परिणाम
6
BCCI New President : ठरलं! पुन्हा एकदा माजी क्रिकेटर होणार बीसीसीआयचा 'कारभारी'; पण कोण?
7
IND vs PAK Live Streaming : टीम इंडिया पुन्हा पाकचा बुक्का पाडणार? मैदानातील माहोल कसा असणार?
8
ST मध्ये नोकरी करणार का? १७,४५० जागांची संधी; भविष्यात येणाऱ्या ८ हजार बसेससाठी हवे मनुष्यबळ
9
डिसेंबरपर्यंत मुंबईत स्वयंचलित दरवाजांच्या नॉन एसी लोकल धावणार; रेल्वेमंत्र्यांची माहिती
10
कुजबुज! भाजपने आणला नवा ‘ब्रँड’; CM देवेंद्र फडणवीसांनी कौतुक करत राज ठाकरेंना लगावला टोला
11
गरब्यांमध्ये फक्त हिंदूंनाच प्रवेश, प्रत्येकाच्या कपाळी टिळा लावा; विश्व हिंदू परिषदेची भूमिका
12
राज्यात पावसाचा कहर, धरणे भरली, नद्यांना पूर; ३५ धरणांमधून ३ लाख १८,८५९ क्युसेकचा विसर्ग
13
‘शेतकऱ्यांनो, हताश होऊ नका, भरपाई लवकरच’; कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची ग्वाही
14
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
15
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
16
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
17
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
18
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
19
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
20
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ्य !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:40 IST

गडचिराेली : काेराेना संकटामुळे विविध कारणांनी ताण-तणाव व कलह वाढले आहेत. नाेकरीच्या ठिकाणीही असुरक्षितता जाणवत असल्याने नैराश्य, नकारात्मक भावना ...

गडचिराेली : काेराेना संकटामुळे विविध कारणांनी ताण-तणाव व कलह वाढले आहेत. नाेकरीच्या ठिकाणीही असुरक्षितता जाणवत असल्याने नैराश्य, नकारात्मक भावना वाढीस लागून मानसिक स्वास्थ्यावर परिणाम झालेला आहे. अशावेळी माणसा-माणसाचा एकमेकांशी याेग्य संवाद राहिल्यास मानसिक स्वास्थ्य टिकून राहते.

काेराेना लाॅकडाऊनच्या काळात अनेकजण घरातच हाेते. त्यावेळी समाजाशी असलेला संवाद काहीसा लुप्त झाला हाेता. याचदरम्यान अनेकांचे राेजगारही हिरावले गेले. पती-पत्नी सतत घरातच असल्याने काही कुटुंबांत गृहकलही वाढीस लागले. याचा परिणाम मानसिक स्वास्थ्यावर झाल्याने मानसाेपचार तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागत आहे.

बाॅक्स

मन हलके करणे हाच उपाय

मानसिक ताण-तणावाचे वेळीच नियाेजन न केल्यास त्याचा परिणाम प्रकृतीवर हाेताे. मानसिक ताण-तणावातून मुक्त हाेण्यासाठी मन हलके करणे गरजेचे आहे. यासाठी व्यायाम, याेग, प्राणायम करणे, राग व क्राेधाला शांत ठेवणे, भावना व्यक्त करणे, बाेलून मन हलके करणे, सकारात्मक विचार करणे आदी बाबी आवश्यक आहेत.

ताण-तणावाचे कारण

काेराेना संकटाच्या कालावधीत घराचे हप्ते, कर्ज, हाती पैसे नसणे आदी समस्या निर्माण झाल्या. अशावेळी कुटुंबाचे कसे हाेणार? जबाबदाऱ्या पूर्ण कशा करायच्या? असे विचार मनात घाेळत असल्याने मनावर ताण वाढत जाताे. अति विचार करणे, भीती वाटणे आदींमुळेही ताण-तणाव वाढत असताे.

काेट

मानसिक स्वास्थ्य टिकवून ठेवणे ही आपली स्वत:ची जबाबदारी आहे. प्रचंड विचार करणे, भीती वाटणे, शांत बसावेसे वाटणे, अशी लक्षणे दिसताच मित्रांसाेबत गप्पा माराव्यात. आवडत्या विषयात मग्न व्हावे. जवळच्या व्यक्तीसाेबत मनमाेकळेपणे बाेलावे.

- डाॅ. मनीष मेश्राम, मानसिक राेगतज्ज्ञ