शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मंडपाला आग लागल्याने विटा टाकणारा मजूर जळून खाक; खेडी गावातील घटना

By दिगांबर जवादे | Updated: January 7, 2024 16:27 IST

मंडपाला आग लागल्याने विटा बनविणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास खेडी गावातील शेतशिवारात घडली.

गडचिराेली: मंडपाला आग लागल्याने विटा बनविणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास खेडी गावातील शेतशिवारात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. मनोहर नत्तू आत्राम (६७, रा. कन्हाळगाव) असे मृतकाचे नाव आहे.

रांगीटाेला येथील नाजूकराव ताडाम यांचे खेडी गावाला लागूनच शेत आहे. या शेतात कन्हाळगाव येथील मनोहर नत्तू आत्राम व जयदेव हलामी (६५) हे दाेघे विटा बनविण्याचे काम करीत हाेते. रात्री ते त्याच ठिकाणी मुक्कामी राहत हाेते. या ठिकाणी मंडप उभारण्यात आला हाेता. थंडीच्या कालावधीत ऊब राहावी, म्हणून ते धानाच्या तणशीवर चादर टाकून झाेपत हाेते. थंडी असल्याने मनाेहरने मंडपाजवळ शेकाेटी पेटवली हाेती. शेकाेटीची आग मनाेहर झाेपला असलेल्या मंडपापर्यंत पाेहाेचली. लागलीच अंथरुणात टाकलेल्या तणशीने पेट घेतला. यात मनाेहर जळून खाक झाला. त्यांचा साथीदार जयदेव याने ही बाब गावकऱ्यांना रविवारी सकाळी सांगितली. 

पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गावकऱ्यांनी घटनास्थळी माेठी गर्दी केली हाेती. तणशीला आग लागल्याने मनाेहरचा मृत्यू झाला असल्याचे त्याचा साथीदार जयदेव सांगत असला तरी मनाेहरच्या नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. झाेपडीला आग लागल्यानंतरही मनाेहर कसा काय उठला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या शरीरावर घाव आढळून आले असून, त्याला ठार मारल्यानंतर झाेपडीला आग लावण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पाेलिसांनी तपास करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीfireआगDeathमृत्यू