शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

मंडपाला आग लागल्याने विटा टाकणारा मजूर जळून खाक; खेडी गावातील घटना

By दिगांबर जवादे | Updated: January 7, 2024 16:27 IST

मंडपाला आग लागल्याने विटा बनविणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास खेडी गावातील शेतशिवारात घडली.

गडचिराेली: मंडपाला आग लागल्याने विटा बनविणाऱ्या मजुराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास खेडी गावातील शेतशिवारात घडली. या घटनेमुळे एकच खळबळ माजली आहे. मनोहर नत्तू आत्राम (६७, रा. कन्हाळगाव) असे मृतकाचे नाव आहे.

रांगीटाेला येथील नाजूकराव ताडाम यांचे खेडी गावाला लागूनच शेत आहे. या शेतात कन्हाळगाव येथील मनोहर नत्तू आत्राम व जयदेव हलामी (६५) हे दाेघे विटा बनविण्याचे काम करीत हाेते. रात्री ते त्याच ठिकाणी मुक्कामी राहत हाेते. या ठिकाणी मंडप उभारण्यात आला हाेता. थंडीच्या कालावधीत ऊब राहावी, म्हणून ते धानाच्या तणशीवर चादर टाकून झाेपत हाेते. थंडी असल्याने मनाेहरने मंडपाजवळ शेकाेटी पेटवली हाेती. शेकाेटीची आग मनाेहर झाेपला असलेल्या मंडपापर्यंत पाेहाेचली. लागलीच अंथरुणात टाकलेल्या तणशीने पेट घेतला. यात मनाेहर जळून खाक झाला. त्यांचा साथीदार जयदेव याने ही बाब गावकऱ्यांना रविवारी सकाळी सांगितली. 

पाेलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. गावकऱ्यांनी घटनास्थळी माेठी गर्दी केली हाेती. तणशीला आग लागल्याने मनाेहरचा मृत्यू झाला असल्याचे त्याचा साथीदार जयदेव सांगत असला तरी मनाेहरच्या नातेवाइकांनी घातपाताची शक्यता वर्तवली आहे. झाेपडीला आग लागल्यानंतरही मनाेहर कसा काय उठला नाही, असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याच्या शरीरावर घाव आढळून आले असून, त्याला ठार मारल्यानंतर झाेपडीला आग लावण्यात आली असावी, अशी शंका व्यक्त केली आहे. त्यादृष्टीने पाेलिसांनी तपास करावा, अशी मागणी नातेवाइकांनी केली आहे.

टॅग्स :GadchiroliगडचिरोलीfireआगDeathमृत्यू