शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

२३ हजार हेक्टरवरील पिकांना विम्याचे कवच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2019 12:31 AM

प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील १९ हजार २०१ पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे २३ हजार ५४० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. पीक कर्ज न घेणाºया शेतकऱ्यांनी सुध्दा विमा काढला आहे. त्यामुळे विम्याचे क्षेत्र पुन्हा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देगडचिरोली : जिल्ह्यातील १९ हजार शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : प्रधानमंत्री पीकविमा योजनेच्या माध्यमातून आजपर्यंत जिल्ह्यातील १९ हजार २०१ पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी सुमारे २३ हजार ५४० हेक्टर क्षेत्राचा विमा उतरविला आहे. पीक कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनी सुध्दा विमा काढला आहे. त्यामुळे विम्याचे क्षेत्र पुन्हा दोन ते तीन हजार हेक्टरने वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर या परिस्थितीत शेतीचे मोठे नुकसान होते. कधीकधी उत्पादन खर्च सुध्दा भरून निघत नाही. परिणामी शेतकरी आर्थिक अडचणीत सापडते. पिकांचा विमा काढण्याची योजना मागील २० वर्षांपासून आहे. मात्र शेतकऱ्यांना ती सक्तीची नसल्याने बरेच शेतकरी कर्ज घेतले तरी पिक विमा काढत नव्हते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेत मात्र प्रत्येक पीक कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला विमा काढणे सक्तीचे केले आहे. आठ दिवसांपूर्वी पावसाने दडी मारली होती. त्यामुळे दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पऱ्हे व इतर पिके करपायला लागली होती. याच कालावधीत शासनाने पीक विमा काढण्यास मुदतवाढ दिली. त्यामुळे पीक कर्ज न घेणाऱ्या शेतकऱ्यांनीही पीक विमा काढला.विमा संरक्षण कोणाला?प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास या योजनेत सहभागी शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार.धान पिकासाठी ६७५ रुपये हेक्टरी भरावे लागतात. या रकमेतून ३३ हजार ७५० रुपये एवढ्या किमतीचा विमा काढला जातो. सोयाबिनसाठी ६६५ रुपयात जास्तीत जास्त ३३ हजार २५० रुपये एवढे विमा संरक्षण मिळते. कापसासाठी २ हजार १५० रुपये हप्ता असून ४३ हजार रुपये पीक संरक्षण आहे.विमा हप्ता किती?खरीप हंगामातील पिकांसाठी शेतकऱ्यांना अन्नधान्य व गळीत धान्य पिकांकरिता विमा संरक्षित रकमेच्या २ टक्के तर नगदी पिकांकरिता ५ टक्के हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे.

टॅग्स :agricultureशेतीCrop Insuranceपीक विमा