शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

पावसाळ्यापूर्वी संरक्षण कठडे लावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST

किन्हाळा व अरततोंडी हे गाव पुनर्वसित होण्यापूर्वी मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, रिठ चिखली, विहीरगाव ह्या गावाचा बैलबंडी व पादचारी मार्ग ...

किन्हाळा व अरततोंडी हे गाव पुनर्वसित होण्यापूर्वी मोहटोला, किन्हाळा, डोंगरगाव, रिठ चिखली, विहीरगाव ह्या गावाचा बैलबंडी व पादचारी मार्ग हा कोकडी गावावरुन गाढवी नदी पार करुन देसाईगंज याठिकाणी यावे लागत असे. कोकडी याठिकाणी पोहाेचण्यासाठी एक नाला व नदी पार करुन जावे लागत असे. त्यामुळे मार्गाची ही अडचण लक्षात घेता ३० वर्षांपूर्वी किन्हाळा व फरी या दरम्यान पुलाची निर्मिती झाली. यामुळे हा मार्ग सरळ होऊन कुरखेडापासून देसाईगंज हा कमी अंतराचा सरळ मार्ग तयार झाला त्यामुळे हा मार्ग अत्यंत वर्दळीचा झालेला आहे. परंतु या रहदारीच्या पुलावर मात्र लोखंडी खांब लावण्याची सोय केली आहे. मात्र आजतागायत ह्या ठिकाणी संरक्षित खांब लागलेले नाही. पूल कामाच्या अंदाजपत्रकात या संरक्षित कठडे, नदीचे नाव, पुलिया निर्मिती दिनांक व अंदाजे कामावर खर्च झालेला निधी हे लिहिण्यासाठी व्यवस्था केलेली आहे मात्र ते लिहिल्याच गेलेले नाही. तसेच तालुक्यातील सर्वात कमी उंचीचा पूल असून येथे नेहमीच पुराचे पाणी असते त्यामुळे संरक्षणार्थ ह्या कठड्यांची नितांत गरज असताना तत्कालीन कंत्राटदारांनी ह्या बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे.

120721\40174045img_20201214_172733.jpg

किन्हाळा फरी यांचेदरम्यातुन वाहणाऱ्या गाढवी नदीपुलियावर सरंक्षित कठडे नाहीत.लावण्याची मागणी.