शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
5
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
6
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
7
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
8
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
9
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
10
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
11
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
12
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
13
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
14
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
15
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
16
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
17
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
18
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
19
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
20
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...

घारगावजवळील पुलांची उंची वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:36 IST

चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. तसेच संरक्षण भिंतीअभावी गाळामुळे नाला भुईसपाट झाला आहे. ...

चामाेर्शी तालुक्यातील भेंडाळा परिसरात असलेल्या घारगावजवळील नाल्यावर कमी उंचीचा पूल आहे. तसेच संरक्षण भिंतीअभावी गाळामुळे नाला भुईसपाट झाला आहे. हरणघाट, घारगाव, रामाळा, फराडा व मार्कंडादेव असा ८ किलोमीटरचा प्रस्तावित राज्य मार्ग मंजूर करून या रस्त्याचे काम तसेच पुलावर संरक्षण भिंत नसल्याने मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. नाला गाळाने तुडुंब भरला आहे. त्यामुळे पाणी वहन गती मंदावली आहे. नाल्यातील भाग सपाट झाला आहे. त्यामुळे नाल्यातील गाळ उपसा व खोलीकरण करण्याची गरज आहे. पावसाळ्यात नाल्याशेजारी असलेल्या शेत जमिनीत पाणी साचून पिके करपून जातात. याचा फटका शेतकऱ्यांना दरवर्षी बसताे. नाल्याशेजारी असलेल्या जमिनी पूरग्रस्त भाग म्हणून महसूल दप्तरी नोंद आहे. पावसाळ्यात नाल्यावर भरपूर प्रमाणात पाणी असते. त्यामुळे फेरा मारून मार्कंडादेव येथे जावे लागते. याचा त्रास नागरिकांना हाेताे. त्यामुळे या मार्गावर असलेल्या घारगावजवळील नाल्याची उंची व मजबुतीकरण करावे; तसेच हरणघाट ते मार्कंडादेव बायपास रस्त्याकरिता निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य कविता भगत यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.