शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदानानंतर मोहन आगाशेंची राजकारणावर टिप्पणी, म्हणाले - "पाच मिनिटं मशीन वाचण्यात गेली..."
2
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत सरासरी 6.45 टक्के मतदान झाले
4
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
5
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार
6
राज ठाकरे सुपारीबाज, ही गर्जना भाजपानेच केली, आम्ही नाही; संजय राऊतांचा पलटवार
7
'१९४७ मध्ये धर्माच्या आधारावर पाकिस्तान बनला, मग भारत हिंदू राष्ट्र का नाही बनला?' कंगना राणौतचा सवाल
8
Sonia Gandhi : Video - "महिलांना एक लाख देणार"; लोकसभा निवडणुकीदरम्यान सोनिया गांधींची मोठी घोषणा
9
देशात कर दहशतवाद थांबवला पाहिजे; सत्तेत येताच कुठल्या ५ गोष्टी उद्धव ठाकरे करणार?
10
पाथर्डीत मतदान कर्मचाऱ्यांकडेच सुजय विखे पाटील यांची प्रचार पत्रके, ग्रामस्थांचा आक्षेप
11
Shares to Pick : घसरत्या बाजारातही 'या' शेअर्सवर एक्सपर्ट बुलिश, कोणते आहेत 'हे' Stocks?
12
Narendra Modi : उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला किती जागा मिळतील?; पंतप्रधान मोदींनी केला मोठा दावा
13
अणुबॉम्बच्या भीतीने पीओके जाऊ द्यायचे का? मणिशंकर अय्यर यांच्या वक्तव्यावर अमित शहांचे प्रत्युत्तर
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 मराठी कलाविश्वातील या कलाकारांनी बजावला मतदानाचा हक्क, चाहत्यांनाही केलं आवाहन
15
मतदान केंद्रावर गेली पण मतदानच करता आलं नाही, सावनी रविंद्रबरोबर नेमकं काय घडलं?
16
निकालानंतर पुन्हा भाजपासोबत जाणार का?; राऊतांचा प्रश्न अन् उद्धव ठाकरेंचं सडेतोड उत्तर
17
मतदारयादीत नाव त्यांचेच पण आडनाव दुसऱ्याचे; सकाळीच रांगेत आलेले पती-पत्नी मतदानाला मुकले
18
Tata Motors चे शेअर्स जोरदार आपटले, ८ टक्क्यांची घसरण; Q4 निकालांमुळे गुंतवणूकदार नाराज
19
Life Lesson : अस्थिर, अशांत, अविवेकी मनाला शांत कसं करायचं? उपाय सांगताहेत गौर गोपाल दास!
20
मध्य रेल्वे: ठाणे-कळवा स्थानकादरम्यान लोकल १ तासाहून अधिक वेळ थांबलेली; सहा मार्ग झालेले बंद

अवकाळी पावसाने गडचिरोलीतील अवघे गाव केले उजाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2019 10:31 AM

गुरुवारी रात्री ८.३० दरम्यान आलेल्या मुसळधार पावसाने व त्यात झालेल्या गारपिटीने गडचिरोली जिल्ह्यातल्या मुलचेरा तालुक्यातील देशबंधूग्राम हे लहानसे खेडेगाव उजाड केले आहे.

ठळक मुद्देदेशबंधूग्रामवासी उघड्यावरफळे व पिकांचे नुकसान

नीरज चापलेलोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली:

या गावातील किमान २५-३० घरांवरचे छप्पर उडून गेल्याने गावकरी अक्षरश: उघड्यावर आले आहेत.गुरुवारी रात्री आलेल्या मुसळधार पावसाने, सोसाट्याच्या वाऱ्याने व गारांच्या तडाख्याने देशबंधूग्राम या गावाला अक्षरश: झोडपून काढले. असंख्य घरांवरचे पत्रे व छप्पर उडून गेले. बाहेर ठेवलेल्या सामानाचे नुकसान झाले. ज्यांनी मका पेरला होता ते पीक चांगले तयार झाले असता, या पावसाने त्याला पार आडवे करून टाकले. याचसोबत फळपिकांचेही अतोनात नुकसान झाले. या वादळात गावातील विद्युत खांबही भुईसपाट झाल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गावातील प्रफुल्ल बाच्छाड, रंजीत बाच्छाड, सुभाष सरकार, सुमरेश सरकार, निमाई पांडे आदी शेतकऱ्यांनी सरकारने मदत करावी अशी मागणी केली आहे. 

 

टॅग्स :Rainपाऊस