शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगा

By admin | Updated: September 11, 2014 23:32 IST

आजच्या वैज्ञानिक युगात सतत नवनवे संशोधन होत आहेत. त्यांचा फायदा मानवाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या

गडचिरोली : आजच्या वैज्ञानिक युगात सतत नवनवे संशोधन होत आहेत. त्यांचा फायदा मानवाच्या विकासासाठी करून घेण्यासाठी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रूजविणे काळाची गरज आहे. गडचिरोलीसारख्या दुर्गम व नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना वैज्ञानिक व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आपण कटिबद्ध राहू असे प्रतिपादन शासकीय विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. एम. खोब्रागडे यांनी केले.येथील पदव्युत्तर रसायनशास्त्र मंडळाचे उद्घाटन बुधवारी करण्यात आले. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रा. एन. जे. सिद्धीकी, डॉ. एन. एन. करडे, डॉ. एम. आय. इद्रिस, प्रा. पी. डी. अष्टपूत्रे, डॉ. एस. नारखेडे, डॉ. वाघमारे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी रसायनशास्त्र मंडळाच्या कार्यकारिणी गठित करण्यात आली. यामध्ये अध्यक्ष म्हणून संजोग आभारे, उपाध्यक्ष गिरिश घोरमोडे, सचिव अनुराधा कोरडे, कोषाध्यक्ष प्रियंका नंदरधने, सरसचिव राबाफरहिन सय्यद, प्रा. एन. जे. सिद्धीकी यांची निवड करण्यात आली. याच कार्यक्रमादरम्यान संजोग आभारे, अश्विनी अलोणे, संजय गेडाम या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात डॉ. एन. एन. करडे यांनी आॅरगॅनिक रिएजेटस याविषयावर मार्गदर्शन केले. तिसऱ्या टप्प्यात एमएस्सी भाग २ व १ च्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. अधिर इंगोले यांची मिस्टर फ्रेशर व अश्विनी नरड हिची मिस फ्रेशर म्हणून म्हणून निवड करण्यात आली. संचालन चैताली वसाके, तुषार नेदनूरवार तर आभार सुप्रिया मजुमदार, विनायक दोडके यांनी मानले. (नगर प्रतिनिधी)