शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाण्यासाठी नगरपंचायतीवर धडकला महिलांचा हंडा मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 16:42 IST

अहेरीत आंदोलन : नगराध्यक्षा, मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणा

लोकमत न्यूज नेटवर्कअहेरी : येथील नगरपंचायतीअंतर्गत प्रभाग क्र. १६ व १७ मध्ये पाण्याची समस्या बिकट आहे. ७ मे रोजी महिलांनी हंडे घेऊन नगरपंचायत कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी नगराध्यक्षांसह मुख्याधिकाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली.

नगरपंचायत कार्यक्षेत्रात येत असलेल्या प्रभाग क्र.१६ व १७ मौजा चेरपल्ली व गडअहेरी या जवळपास दोनशे पेक्षा अधिक कुटुंबांच्या वस्त्या आहेत. २०१४ पूर्वी नळ जोडणी केलेली होती. गावात दोन हातपंप असून त्यापैकी एक बंद आहे. सन २०२१ पूर्वी महिन्यातून फक्त दहा दिवसच नियमित पिण्याचे पाणी सोडले जात होते. दोन ते अडीच वर्षांपासून मौजा गडअहेरी या गावाला ग्रामीण पाणी पुरवठा कार्यालय अहेरीमार्फत नियमित पाणी दिले जात नव्हते. नगरपंचायत प्रशासनाला निवेदने देऊन, विनंती करूनसुद्धा पाणी पुरवठा होण्यासाठी कोणतीही ठोस पावले उचलली नाही. त्यामुळेमंगळवारी संतप्त महिलांनी मोर्चा काढला.

यावेळी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी सुनीता दुर्गे, लक्ष्मी आत्राम, आकांक्षा ओडरे, अलका मराठे, सुनीता राऊत, सिद्धू वाघाडे, मोनाबाई आयल, साधना मेश्राम, शारदा आत्राम, रोहिणी आयदोल, कमला आत्राम, हिंगोली आत्राम, प्रेमीला आत्राम, कोमल गलबले, सरिमा गलबले, भाग्यश्री आत्राम, संगीता राऊत, लता राऊत, सुरेखा राऊत, संगीमा गलबले राहुल दुर्गे, अॅड. पंकज दहागावकर, कुणाल मेश्राम, भारत गलबले, विनोद दहागावकर, सचिन दुर्गे आदी उपस्थित होते. लेखी आश्वासनानंतर आंदोलकांनी माघार घेतली.

गडअहेरी भागात व समस्या असल्या ठिकाणी ग्रामीणपाणी पुरवठा कार्यालयामार्फत पाण्याचा पुरवठा केला जाईल. तांत्रिक अडचणी निर्माण होणार नाहीत, याकडेही लक्ष आहे. आवश्यकतेनुसार टँकरने पाणीपुरवठा करण्यात येईल.जोरदार- अनिल दाते, मुख्याधिकारी, न.पं.

 

टॅग्स :tumsar-acतुमसरGadchiroliगडचिरोलीwater scarcityपाणी टंचाई