शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
2
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
3
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
4
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
5
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
6
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
7
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
8
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
9
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
10
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
11
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
12
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
13
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
14
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
15
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
16
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
17
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला
18
"आदमी खिलौना है" शेवटचं स्टेटस; अहमदाबाद विमान दुर्घटनेत हरियाणातील अंजू शर्मा यांचा दुर्दैवी अंत!
19
जन्मदाताच बनला हैवान! पत्नीशी झालेल्या भांडणाच्या रागात लेकरांवर केला वार, मुलीचा जागीच मृत्यू 
20
ज्याची होती चर्चा, तेच कारण समोर आलं...! राजाला का मारलं? सोनमनं सगळंच सांगून टाकलं; खरा मास्टरमाइंड आला समोर

वैनगंगा नदीचा अर्धा पूल कठड्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अर्ध्या भागात कठडेच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पुलावरून ये-जा ...

आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अर्ध्या भागात कठडेच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलावर पूर्ण कठडे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वैनगंगा नदीवरील हा पूल आहे. या मार्गाने दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच दुचाकी, सायकलस्वार ये-जा करीत असतात. पुलावर अर्ध्यापर्यंत कठडे लावण्यात आले. पुलाच्या सुरुवातीला कठडे नसल्याने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे पायी जाणारे व सायकलस्वारांचा अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुलावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पूर्ण पुलावर कठडे लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.