शहरं
Join us  
Trending Stories
1
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!
2
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
3
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
4
"राहुल गांधींच्या केसाला धक्का लावाल तर याद राखा’’, गोळ्या झाडण्याच्या धमकीनंतर काँग्रेसचा इशारा 
5
सलग ७ व्या दिवशी शेअर बाजारात पडझड! तरीही गुंतवणूकदारांनी कमावले १.१८ लाख कोटी! काय आहे कारण?
6
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
7
ट्रम्प टॅरिफचा परिणाम नाही! 'या' मल्टीबॅगर स्टॉकला लागलं अपर सर्किट; १ वर्षात ११२१% चा रिटर्न
8
ऐश्वर्याला पाहताच चाहती भावुक झाली, रडायलाच लागली अन्...; अभिनेत्रीच्या कृतीचं होतंय कौतुक
9
खोल, अंधाऱ्या विहिरीत पडली महिला, तब्बल ५४ तास दिली मृत्यूशी झुंज, अखेरीस...  
10
"...तर विचारधारा बदलत नाही"; RSS च्या व्यासपीठावर जाण्यास कमलताईंचा नकार, पण मुलगा राजेंद्र गवईंची वेगळी भूमिका
11
पगार वाढला तरी महिनाअखेरीस खिसा रिकामाच? तुम्हीही 'पगार विरुद्ध जीवनशैली'च्या सापळ्यात अडकलात?
12
खळबळजनक! पोलीस अधिकारी बनून गरब्याला VIP एन्ट्री; आयोजकांना संशय येताच पोलखोल अन्...
13
Maruti ची ऐतिहासिक कामगिरी; फोर्ड आणि फॉक्सवॅगनरख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकले...
14
रॉकेट बनला हा स्मॉलकॅप शेअर, जपानच्या कंपनीसोबत डील; सचिन तेंडुलकरचीही आहे गुंतवणूक
15
विद्यार्थ्याला मारहाण अन् उलटे टांगल्या प्रकरणी मुख्याध्यापक, ड्रायव्हरला अटक; शाळा बंद केली
16
Dussehra 2025: मृत्युच्या शेवटच्या क्षणी रावणाने लक्ष्मणाला दिलेला कानमंत्र माहितीय का?
17
अहिल्यानगर: ज्या रांगोळीवरून वाढला तणााव, ती काढणाऱ्याला अटक; एफआरआयमध्ये काय?
18
टीम इंडियानं आशिया कप जिंकताच मोदींनी ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख केला, विरोधकांनी असा टोला लगावला
19
“गुवाहाटीतून आणलेले पैसे दिले तर लोकांचा त्रास एका मिनिटात संपेल”; शिंदे गटाला कुणाचा टोला?
20
३ वर्षांत ₹२४१ कोटींची कमाई! एवढा पैसा कुठून आला? स्वतः प्रशांत किशोर यांनी केला खुलासा 

वैनगंगा नदीचा अर्धा पूल कठड्यांविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2021 04:30 IST

आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अर्ध्या भागात कठडेच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पुलावरून ये-जा ...

आष्टी : आष्टी-चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या पुलावर अर्ध्या भागात कठडेच लावण्यात आले नाहीत. त्यामुळे पुलावरून ये-जा करणाऱ्या वाहनांना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बांधकाम विभागाने लक्ष देऊन पुलावर पूर्ण कठडे लावावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वैनगंगा नदीवरील हा पूल आहे. या मार्गाने दिवसरात्र अवजड वाहनांची वर्दळ असते. तसेच दुचाकी, सायकलस्वार ये-जा करीत असतात. पुलावर अर्ध्यापर्यंत कठडे लावण्यात आले. पुलाच्या सुरुवातीला कठडे नसल्याने समोरून भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे पायी जाणारे व सायकलस्वारांचा अपघात होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पुलावर अनेक अपघात होऊन जीवितहानी झाली आहे. याकडे बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन पूर्ण पुलावर कठडे लावावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.