शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
2
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
3
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
4
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
5
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
6
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
7
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
8
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
9
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
10
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
11
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
12
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
14
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
15
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
16
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
17
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
18
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
19
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
20
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

बिट कटाईचे काम स्थानिकांना द्या

By admin | Updated: February 4, 2015 23:14 IST

वन विभागामार्फत विविध कामे वन मजुरांच्या माध्यमातून केली जातात. बिट व बांबू कटाईची कामे करताना स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी

घोट : वन विभागामार्फत विविध कामे वन मजुरांच्या माध्यमातून केली जातात. बिट व बांबू कटाईची कामे करताना स्थानिक बेरोजगारांनाच प्राधान्य द्यावे, असे निर्देश आ. डॉ. देवराव होळी यांनी घोट येथे आयोजित वन परिक्षेत्राधिकाऱ्यांच्या बैठकीत दिले. बैठकीत वन परिक्षेत्राधिकारी शंकर गाजलवार, तांबटकर, वन परिक्षेत्राधिकारी तनपुरे, जि. प. सदस्य नामदेव सोनटक्के, माजी जि. प. सदस्य स्वप्नील वरघंटे, विलास गण्यारपवार, गोपी बांकावार, ऋषी कोडापे, रमेश कन्नाके, रमेश अधिकारी उपस्थित होते. यावेळी डॉ. होळी यांनी जळाऊ लाकूड व बांबू पुरवठा याबाबत माहिती जाणून घेतली. वन विभागात मोठ्या प्रमाणात कूप व बांबू कटाईचे काम केले जाणार असल्याने सदर काम स्थानिक लोकांना देण्यात यावा, गावकऱ्यांना सरकारी दराने बिट व बांबू देऊन बांबू कटाईच्या कामात प्राधान्य देण्यात यावे, असे निर्देश होळी यांनी दिले. निस्तार डेपोमध्ये बिट व बांबूची व्यवस्था करावी, असेही ते म्हणाले. क्षेत्रातील जंगल वाचविण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, तसेच नवीन जंगल तयार करण्यासाठी वन विभागाने पुढे येऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करावी. जिल्ह्यात दरवर्षी जंगलात वृक्ष लागवड केली जाते. मात्र अनेक झाडे एका वर्षातच नेस्तनाबूत होतात. त्यामुळे वृक्ष लागवडीवर केलेला खर्च वाया जातो. एकदा वृक्ष लागवड केल्यानंतर काही कर्मचारी दुर्लक्ष करतात. त्यामुळे वृक्ष अल्पावधीतच नष्ट होतात. यावरही चिंतन करण्यात आले. (वार्ताहर)