शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

भाजपमुळे निर्माण झाले मेडीगड्डाचे संकट; नाना पटाेले यांचा आराेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2022 12:34 IST

काँग्रेस विचारणार जाब

गडचिराेली : गाेदावरी नदीवर तेलंगणा सरकारमार्फत उभारलेले मेडीगड्डा धरण हे भाजपने केलेले पाप आहे. या धरणामुळेच सिराेंचा तालुक्यात पुराचे सुलतानी संकट निर्माण झाले. याचा जाब काँग्रेसमार्फत विचारला जाईल, असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटाेले यांनी दिला.

जिल्ह्यात उद्भवलेला पूरग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते गडचिराेली येथे आले हाेते. याप्रसंगी पत्रकारांशी संवाद साधला. मेडीगड्डा धरणाचा सिराेंचा तालुक्याला काेणताही फायदा हाेणार नाही. उलट अनेक गावे या धरणाच्या पाण्यात बुडतील, याची माहिती असल्याने काँग्रेसने या धरणाला सुरुवातीपासूनच विराेध केला. मात्र, तत्कालीन भाजप सरकारने धरणाला परवानगी दिली. आता त्याचे परिणाम दिसून येत आहेत. धरणामुळे वनांचे माेठे नुकसान झाले आहे. विदर्भाचा मुख्यमंत्री असूनही गडचिराेली जिल्ह्यावर अन्याय झाला आहे. मेडीगड्डा धरणाविषयीची पूर्ण माहिती मागवून जाब विचारला जाईल. अनेकांना माेबादलासुद्धा मिळाला नाही, असा आराेप आ. नाना पटाेले यांनी केला.

आत्ताचे सरकार असंवैधानिक

सध्या राज्यात असलेले सरकार असंवैधानिक आहे. सहा जिल्ह्यांमधील ओबीसी आरक्षण शून्य टक्के केले आहे. याबाबत पुनर्याचिका दाखल करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल, अशी माहिती पटाेले यांनी दिली.

पत्रकार परिषदेला आ. विजय वडेट्टीवार, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी खा. माराेतराव काेवासे, माजी आ. डाॅ. नामदेव उसेंडी, माजी आ. आनंदराव गेडाम, जेसा माेटवानी, शहराध्यक्ष सतीश विधाते, माजी जि. प. अध्यक्ष बंडाेपंत मल्लेलवार, हसनअली गिलानी, सगुणा तलांडी, डाॅ. नितीन काेडवते, रजनीकांत माेटघरे आदी उपस्थित हाेते.

टॅग्स :Politicsराजकारणcongressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेBJPभाजपा