शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
4
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
5
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
6
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
7
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
8
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
9
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
10
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
11
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
12
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
13
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
14
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
15
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
16
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
17
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
18
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
19
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
20
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...

एकाच कुटुंबातील तिघांची अंत्ययात्रा; नातेवाइकांच्या आक्रोशाने अश्रूंचा बांध फुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 08:02 IST

तिन्ही मृतांवर मार्कंडा येथील वैनगंगा नदीकाठावर २६ सप्टेंबरला दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

चामोर्शी : तहसील कार्यालयातून गावी परतण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या चौघांना सुरजागडच्या लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकने चिरडल्याची घटना २५ सप्टेंबरला घडली होती. यात एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला तर एकावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, तिन्ही मृतांवर मार्कंडा येथील वैनगंगा नदीकाठावर २६ सप्टेंबरला दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. नातेवाइकांच्या आक्रोशाने गावकऱ्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मार्कंडा येथील जनध्यालवार कुटुंबातील चौघे जण तहसील कार्यालयात कामानिमित्त गेले होते. आटोपल्यावर चौघे काम दुचाकीवरून (एमएच ३३ - के ३१३५) परत निघाले, गडचिरोली रोडवर सुरजागडहून आलेल्या भरधाव ट्रकने (सीजी ०८ एयू २०४५) त्यांना चिरडले. यात प्रियंका गणेश जनध्यालवार (२४), रुद्र गणेश जनध्यालवार (५) व भावना नरेंद्र जनध्यालवार (४५) हे तिघे ठार झाले तर नरेंद्र जनध्यालवार (५२) हे जखमी आहेत. तीन आठवड्यांपूर्वीच जनध्यालवार कुटुंबातील गणेश यांचा मृत्यू झाला होता. या दुःखातून कुटुंब सावरलेही नव्हते तोच त्यांचा मुलगा रुद्र व पत्नी प्रियंका यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. दरम्यान, उत्तरीय तपासणीनंतर तिन्ही मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात आले.

टॅग्स :Accidentअपघात