शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
4
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
5
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
6
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
7
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
8
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
9
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
10
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
11
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
12
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
13
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
14
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
15
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
16
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
17
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
18
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
19
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
20
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू

विकास कामांसाठी निधी द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2019 06:00 IST

देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. मात्र या ठिकाणी एमआयडीसी नाही. पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९०० एकर जागा रिकामी पडून आहे. ही जागा एमआयडीसीला दिल्यास या ठिकाणी उद्योग उभारणे शक्य होईल. त्यामुळे रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांकडे मागणी : जेसा मोटवानी यांनी दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : शेवटच्या टोकावर असलेला गडचिरोली जिल्हा विकासात मागे राहिला आहे. या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी प्राधान्याने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष तथा विदर्भ सिंधी सेवा संघम नागपूरचे अध्यक्ष जेसा मोटवानी यांनी मुख्यमंत्रीउद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.देसाईगंज येथे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक आहे. मात्र या ठिकाणी एमआयडीसी नाही. पशुसंवर्धन विभागाची जवळपास ९०० एकर जागा रिकामी पडून आहे. ही जागा एमआयडीसीला दिल्यास या ठिकाणी उद्योग उभारणे शक्य होईल. त्यामुळे रोजगाराची समस्या दूर होण्यास मदत होईल. गडचिरोली जिल्ह्यात वनांवर आधारित मोठ्या प्रमाणात कच्चा माल तयार होतो. त्यावर आधारित अनेक लहान, मोठे उद्योग स्थापन करून बचत गटांना स्वावलंबी करणे शक्य होईल. आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात झालेल्या पावसाने धान उत्पादकांचे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करावे, देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गाच्या कामाला गती द्यावी.देसाईगंज नगर परिषदेअंतर्गत येणाºया नैनपूर वॉर्डातील तलावाचे सौंदर्यीकरण करावे, मागील ७० वर्षांपासून सिंधी बांधव देसाईगंजात वास्तव्यास आहेत, त्यांना व इतरांना पट्टे द्यावे, अशी मागणी मोटवानी यांनी निवेदनातून केली.यावेळी त्यांनी इतरही विषयांवर मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेChief Ministerमुख्यमंत्री