शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
4
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
5
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
6
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
7
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
8
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
9
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
10
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
11
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
12
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
13
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
14
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
15
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले
16
घरभाडं, वीजबिल भरायला पैसे नव्हते, राष्ट्रीय खेळाडू बनले चोर, व्यापाऱ्याचं अपहरण करून लुटले, त्यानंतर... 
17
भाच्याच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
18
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
19
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
20
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी

शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीची कास धरावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:45 IST

हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली असून, खरीप हंगामालाही सुरुवात होणार आहे ...

हवामान खात्याच्या अंदाजानुसार लवकरच मान्सूनचे आगमन होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला सुरुवात केली असून, खरीप हंगामालाही सुरुवात होणार आहे त्या धारतीवरच उमेद अभियानांतर्गत शेतकऱ्यांना शेतीविषयी मार्गदर्शन करण्यासाठी ठिकठिकाणी कृषिशाळा घेतल्या जात आहेत. बीज प्रक्रिया बियाणांची उगवण क्षमता, खत व्यवस्थापन भात लागवड, पीक संरक्षण जिवाणू खताची बीज प्रक्रिया, बुरशी नाशक बीज प्रक्रिया, जिवाणू खताची बीज प्रक्रिया, रोग प्रतिबंधात्मक उपाय आदी विषयावर चर्चा करण्यात आली. रासायनिक खतांचा वापर टाळून भात पिकावर बीज प्रक्रिया करण्यासाठी निंबोळी अर्क तयार करून कमीत कमी खर्चात सेंद्रिय शेती करावी, असे आवाहन कृषी व्यवस्थापक गोवर्धन यांनी केले यावेळी कृषी सखी श्वेता गेडाम, नम्रता गेडाम व शेतकरी उपस्थित होते.