शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
4
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
5
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
6
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
7
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
8
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
9
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
10
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
11
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
12
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
13
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
14
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
15
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
16
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
17
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
18
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
19
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
20
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...

शेतकऱ्यांची तहसील कार्यालयावर धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2019 05:01 IST

मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले. अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करावी. विटाभट्टी परवान्यासाठी अकृषकची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देशिवसेनेचे नेतृत्व : सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

लोकमत न्यूज नेटवर्कआरमोरी : शेतकºयांची संपूर्ण कर्जमाफी करून सातबारा कोरा करावा, या व इतर मागण्यांसाठी शिवसेनेच्या नेतृत्वात शेतकºयांनी सोमवारी आरमोरी तहसील कार्यालयावर बैलबंडी मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार यांचे मार्फत राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठविण्यात आले.मोर्चाचे नेतृत्व शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख किशोर पोतदार, जिल्हा सहसंपर्क प्रमुख माजी आमदार डॉ. रामकृष्ण मडावी यांनी केले.अवकाळी पावसामुळे धान पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत देण्यात यावी. विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम शेतकऱ्यांना द्यावी. कृषीपंपाचे वीज बिल माफ करावे. शेतकऱ्यांना एकरी २५ हजार रुपये आर्थिक मदत करावी. विटाभट्टी परवान्यासाठी अकृषकची अट रद्द करावी, आदी मागण्यांसाठी मोर्चा काढण्यात आला.आरमोरी येथील राम मंदिरापासून मोर्चा निघून तहसील कार्यालयावर धडकला. तहसीलदार कल्याणकुमार डहाट यांनी तहसीलच्या गेटवर जाऊन निवेदन स्वीकारले. शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख भरत जोशी, राजू अंबानी, माजी जि.प. सदस्य लक्ष्मी मने, वेणुताई ढवगाये, सुनील पोरेड्डीवार, आरमोरी तालुका प्रमुख महेंद्र शेंडे, शहर प्रमुख पंकज आखाडे, अंकुश खरवडे, मेघा मने, हेमलता वाघाडे, बुधा किरमे, विलास दाने, बाळा बोरकर, ज्ञानेश्वर ढवगाये, भजन मारभते, पितांबर लांजेवार, अशोक खेवले यांच्यासह शेतकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :Farmerशेतकरी