शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
2
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
3
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
4
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
5
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
6
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
7
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
8
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
9
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली
10
Anaya Sanjay Bangar, IND vs ENG: अनाया बांगरचे वडील संजय बांगरने इंग्लंड दौऱ्यावर टीम इंडियाकडून केलेली धमाकेदार खेळी
11
Share Market Update : सलग दुसऱ्या दिवशी बाजार घसरला! निफ्टी बँक तेजीत, पण इतर ठिकाणी विक्रीचा जोर, पाहा आजचे आकडे!
12
नोकरीला कंटाळलात? फक्त २०,००० रुपयांमध्ये सुरू करा 'हे' ४ छोटे व्यवसाय, दरमहा बंपर कमाईची संधी!
13
Raj Kushwaha : "सोनमने तिच्या पतीला खाल्लं आणि आता..." असं म्हणणाऱ्या राजच्या आजीचा झाला मृत्यू
14
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
15
सोशल मीडियावर व्हायरल झालेले खान सर निवडणूक लढवणार?,'आप'च्या संजय सिंह यांची भेट घेतली
16
२४ वर्षाच्या युवतीचा कारनामा, ८ बॉयफ्रेंडकडून लुटले २५ लाख; नवव्याला फसवणार होती, पण... 
17
Nitish Rana: भारतीय क्रिकेटर नितीश राणाने दिली 'गूड न्यूज'; झाला जुळ्या मुलांचा बाबा; पाहा Photo
18
“मराठी भाषा, संस्कृती संपवायला हिंदी सक्ती, भाजपा-RSSचा अजेंडा हाणून पाडू”: हर्षवर्धन सपकाळ
19
भारत चीनला करणार 'बाय-बाय'; आता 'या' देशातून येणार रेअर अर्थ मॅग्नेट; कार कंपन्यांचं टेन्शन संपणार?

संतांचे विचार आत्मसात करा

By admin | Updated: February 16, 2015 01:21 IST

प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपत चालले आहे. संताचे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तींनी अंगिकारल्यास ...

आरमोरी : प्रत्येक समाजामध्ये वेगवेगळे संत होऊन गेले. मात्र काळाच्या ओघात त्यांचे विचार संपत चालले आहे. संताचे विचार प्रत्येक समाजातील व्यक्तींनी अंगिकारल्यास मानसिकदृष्ट्या खचलेल्या समाजाला नवसंजीवनी मिळेल. सामाजिक क्षेत्रात विविध कार्यांमध्ये यश मिळविण्यासाठी संतांचे विचार आत्मसात करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी राज्यमंत्री बंडू सावरबांधे यांनी केले. आरमोरी येथे श्री संताजी जगनाडे महाराज तेली समाज प्रबोधन मेळाव्यात उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी किसनराव खोब्रागडे शिक्षण संस्थेचे अध्यक्ष भाग्यवान खोब्रागडे होते. मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र तेली समाज महासंघाचे अध्यक्ष बबनराव फंड तर प्रमुख अतिथी म्हणून संपादक मदन नागापुरे, माजी पं.स. सभापती परसराम टिकले, प्राचार्य पी. आर. आकरे, तेली समाज महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर वासेकर, नायब तहसीलदार दामाजी नैताम, महाकाळेकर, सुरेश रेवतकर, भास्कर बोडणे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी सांभाशीव अवचट, श्रीहरी जुवारे, कालुजी लाकडे, मधुकर गिरडकर, केशव बावनकर, जगन्नाथ पारधी, पंढरी जुवारे, मोतीराम सोनटक्के, अर्जुन घाटुरकर आदी तेली समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच समाजातील प्राविण्यप्राप्त गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर बावनकर, संचालन प्रा. प्रदीप चापले यांनी केले तर आभार सी. टी. भरडकर यांनी मानले.कार्यक्रमाला महासंघाचे कार्याध्यक्ष विवेक घाटुरकर, अध्यक्ष बुधाजी किरमे, उपाध्यक्ष रामभाऊ कुर्झेकर, सचिव शंकर बावनकर, तुळशीराम चिलबुले, मिलिंद खोब्रागडे, विलास चिलबुले, प्रविण वैरागडे, विजय सुपारे, रविंद्र निंबेकार, नत्थू आकरे, पंकज मोंगरकार, आकाश चिलबुले, खुशाल नैताम, जयवंत घाटुरकर आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)