शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंनी दोनदा फसवण्याचा प्रयत्न केला; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा
2
मोदींच्या सभेपूर्वी पोलिसांनी ठाकरे गटाच्या पाच कार्यकर्त्यांना उचलले; नाशिकमध्ये नजरकैदेत ठेवले
3
उमेदवार भाजपचा! सभेनंतर शिंदे गट- ठाकरे गट भिडले; वाकोल्यात 'गद्दार'वरून तणाव
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; सिप्लाच्या शेअरमध्ये बंपर तेजी, HDFC आपटला
5
"त्या पेट्रोल पंपावर शाळेच्या मुलांनी भरलेली व्हॅन असती तर?", घाटकोपर दुर्घटनेवरून शशांक संतापला
6
"घे बोकांडी, कर दहिहंडी म्हणणाऱ्या याच..."; मनसे नेते प्रकाश महाजनांचा सुषमा अंधारेंवर पलटवार
7
'बजरंगी भाईजान'ची मुन्नी झाली १०वी पास! टक्के किती मिळाले माहित्येय?
8
Post Office मध्ये ₹२०००, ₹३००० आणि ₹५००० ची RD करायची आहे? पाहा मॅच्युरिटीवर किती पैसे मिळतील?
9
अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच करणार काँग्रेसचा प्रचार; आज दिल्लीत घेणार जाहीर सभा
10
Baba Ramdev Patanjali Foods : बाबा रामदेव यांच्या कंपनीला मोठा झटका, मार्च तिमाहीत २२ टक्क्यांनी घसरला नफा 
11
बीसीसीआय सेहवाग, गंभीरला डावलणार? मुख्य प्रशिक्षक पदासाठी व्हीव्हीएस लक्ष्मण देखील इच्छुक
12
पंतप्रधान मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर; दिंडोरी अन् कल्याणमध्ये सभा, मुंबईत होणार रोड शो
13
आजचे राशीभविष्य १५ मे २०२४; आजची सकाळ फलदायी, अनेक राशींची परिस्थिती दुपारनंतर बदलणार
14
पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ना घर आहे, ना गाडी; कर भरला ३ लाखांवर, ३ कोटींची एकूण संपत्ती
15
उद्धव ठाकरे माझाही कार्यक्रम करणार होते; 'लोकमत'ला दिलेल्या मुलाखतीत CM शिंदेंचा हल्लाबोल
16
उद्धव ठाकरेंचा भाजपा आमदार फोडायचा, फडणवीसांना अटक करण्याचा होता डाव: CM शिंदे
17
धारावीतच घर, दुकान मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
18
राहुल गांधींच्या प्रचारासाठी काँग्रेसचा नवा फंडा; भाषणांसोबत रील्स ठरल्या भारी
19
वसई-विरार पलीकडे मराठी माणूस का गेला? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
20
यंदाची निवडणूक देशाचे भवितव्य ठरवणारी; कांजूरमार्ग येथील सभेत शरद पवार यांचे मत

अवैध अतिक्रमणामुळे वनजमिनीचे क्षेत्र होतेय कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 12:08 AM

तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे.

ठळक मुद्देवनविभागाचा कानाडोळा : मौल्यवान वनसंपत्ती धोक्यात

लोकमत न्यूज नेटवर्कएटापल्ली : तालुक्याच्या बारसेवाडा, चंदनवेली तसेच जारावंडी, दोलंदा परिसरात वनजमिनीवर अतिक्रमण करून ही जमीन शेती कामासाठी वापरली जात आहे. काही ठिकाणी शेततळे व शेतबोडीसाठीही जंगल तोडून वनक्षेत्र कमी केले जात आहे. परिणामी गेल्या काही वर्षांपासून वनजमिनीचे क्षेत्र कमी होत आहे. मात्र या प्रकाराकडे वनविभागाचे दुर्लक्ष होत आहे.एटापल्ली तालुका हा घनदाट जंगलांनी व्यापलेला असून वर्षभर वनजमिनीवर अतिक्रमण केले जात आहे. अनेक शेतकरी आपल्या शेतालगतच्या जंगलातील झाडे तोडून आपले शेतजमिनीचे क्षेत्र वाढवत आहे. पूर्वी झाडाची साल काढून झाडाला मारले जात होते. त्यानंतर उभ्या झाडाच्या मुळाला आगही लावले जात होते. झाडाला आग लावल्यावर त्या झाडाचा लाकूड सुद्धा उपयोगात येत नाही. ट्रॅक्टर, जेसीबी, पोकलॅन्ड यासारख्या आधुनिक यंत्राचा वापर करून एटापल्ली तालुक्यात वनजमिनीवर अतिक्रमण करण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे.जारावंडी-दोलंदा मार्गावर शेतजमीन वाहनासाठी सुद्धा मोठमोठी झाडे तोडले जात आहे. अनेक ठिकाणच्या वनजमिनीवर शेततळे खोदल्या जात असल्याने त्या ठिकाणची झाडे तोडल्या जात आहेत. बरेच शेतकरी वनजमिनीवर अतिक्रमण करतात. मात्र त्या जागेवर कोणत्याही पिकाची लागवड करीत नाहीत. अतिक्रमणामुळे जंगलातील मौल्यवान झाडे नष्ट होत असून जंगल धोक्यात सापडले आहे. वनविभागाने यावर ठोस उपाययोजना करून घनदाट जंगल वाचवावे, अशी मागणी काही सुज्ञ नागरिकांकडून होत आहे. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणforestजंगल