शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
3
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
4
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
5
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
6
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
7
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
8
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
9
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
10
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
11
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
12
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
13
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
14
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
15
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
16
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 
17
Nikki Murder Case : "न्यायाच्या बदल्यात न्याय, रक्ताच्या बदल्यात रक्त, आम्ही मुलगी गमावली"; निक्कीच्या आईचा टाहो
18
संधी मिळताच मोलकरणीने मारला डल्ला, घरातून ३५ लाखांचे दागिने, १० लाखांची रक्कम लंपास
19
Yavatmal: 'ती' गोष्ट लपवण्यासाठी रात्रीस 'खेळ'?; ग्रामसभेच्या आदल्या दिवशीच फोडले ग्रामपंचायत कार्यालय अन्...
20
गणपती आगमनाला पाऊस येणं हे तर शुभ लक्षण; यंदाही मुसळधार कोसळण्याची शक्यता 

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.

ठळक मुद्देकृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप : जिल्ह्यातील सेंद्रीय आणि गट शेतीचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता काम करते. कोरोनादरम्यान त्यांनी सर्व जनतेला भाजीपाला, अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेती केली जात असेल तर हा अतिशय चांगला उपक्रम असून राज्यातील इतर शेतकºयांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते.शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागागडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकºयाने विषमुक्त शेताचे महत्व पटवून देताना सेंद्रीय शेतीतून उत्पादित शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा देण्याची मागणी केली. ती तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शेतकºयांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी