शहरं
Join us  
Trending Stories
1
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
2
नाना पटोले एका दिवसासाठी निलंबित, विधानसभा अध्यक्षांची कारवाई; अधिवेशनात पहिल्याच दिवशी काय घडलं?
3
फक्त एक फोन लीक झाला अन् 'या' देशाच्या पंतप्रधानांना पदावरून हटवलं; नेमकं काय घडलं?
4
कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग! 'डीके शिवकुमार यांच्यासोबत १०० आमदार'; नेत्याच्या दाव्यामुळे हायकमांड बंगळुरुमध्ये पोहोचले
5
Shefali Jariwala : "परागला चौकशीला जावं लागेल", शेफालीच्या मैत्रिणीनं पोस्टमार्टम रिपोर्टबाबत केले खुलासे, म्हणाली - "काहीतरी गडबड.."
6
"केंद्रात सत्ता येताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर बंदी घालणार’’, काँग्रेसच्या बड्या नेत्याने दिले स्पष्ट संकेत 
7
मस्कना दुकान बंद करून आफ्रिकेला परत जावे लागणार; ट्रम्प यांनी थेट दिली 'डॉज' मागे लावण्याची धमकी
8
Sangareddy Pharma Company Blast: फॅक्ट्रीमध्ये ब्लास्ट, 'सिगाची'चा शेअर जोरदार आपटला; प्लांट बंद, उत्पादनावर मोठं संकट
9
"तो दहशतवाद नाही, त्यांचा संघर्ष", पाकिस्तानचे सैन्य प्रमुख मुनीर यांचे 'नापाक' बोल; भारताबद्दल काय म्हणाले?
10
IND vs ENG: जसप्रीत बुमराहला बाहेर बसवा, 'या' गोलंदाजाला संघात घ्या; अनुभवी ग्रेग चॅपल यांचा सल्ला
11
या जिल्ह्यात हार्ट अटॅकमुळे एका महिन्यात १८ तरुणांचा मृत्यू; सरकारने दिले चौकशीचे आदेश
12
वॉरेन बफे यांचा ‘२० पंच कार्ड नियम’ तुम्हाला करेल श्रीमंत ! वाचा सविस्तर
13
४४० व्होल्टचा झटका! स्मार्ट मीटरच्या नावाने स्कॅम; ६८ लाखांचं बिल पाहून वृद्धाची बिघडली प्रकृती
14
प्रियकरानं सांगितलं म्हणून नवरा सोडला, आता बंद घरात मिळाला तरुणीचा मृतदेह; कसा झाला दुर्दैवी अंत?
15
आवाज मराठीचा...! आम्ही फक्त आयोजक, जल्लोष तुम्ही करायचंय; राज-उद्धव यांचं एकत्रित आवाहन
16
नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार; "राज ठाकरेंना त्रास देऊन उद्धव यांनी त्यांना..." 
17
रशियातून समुद्रमार्गे इंद्राची तलवार येतेय; शेवटची परदेशी युद्धनौका, आयएनएस तमाल आज नौदलाच्या ताफ्यात येणार
18
Raymond Realty Stock Price: १००० रुपयांच्या वर लिस्टिंग; नंतर अपर सर्किट; Raymond समूहाच्या शेअरची जोरदार एन्ट्री
19
ENG vs IND : टीम इंडिया बुमराह नावाच्या 'ब्रह्मास्त्र'चा वापर कसा करणार? असा आहे प्लॅन
20
इलॉन मस्क पुन्हा संतापले; विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या खासदारांना म्हणाले- तुमचा पराभव करणार...

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.

ठळक मुद्देकृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप : जिल्ह्यातील सेंद्रीय आणि गट शेतीचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता काम करते. कोरोनादरम्यान त्यांनी सर्व जनतेला भाजीपाला, अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेती केली जात असेल तर हा अतिशय चांगला उपक्रम असून राज्यातील इतर शेतकºयांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते.शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागागडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकºयाने विषमुक्त शेताचे महत्व पटवून देताना सेंद्रीय शेतीतून उत्पादित शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा देण्याची मागणी केली. ती तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शेतकºयांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी