शहरं
Join us  
Trending Stories
1
"ड्रग्ज... शिंदे... माजी पोलीस अधिकारी..., राज्याचं राजकारण नशेबाज झालंय!"; राऊतांचा फडणवीसांवर निशाणा
2
गोपनीय बैठका अन् भाजपाच्या 'एकहाती' सत्तेला खिंडार पाडण्याची रणनीती; जळगावात 'कणकवली पॅटर्न'?
3
ऑनलाइन सेवा विस्कळीत होणार? 'या' ९ मागण्यांसाठी डिलिव्हरी बॉईजचे देशव्यापी आंदोलन
4
महापालिका निवडणूक: मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर? काँग्रेसचे गणित बिघडण्याची शक्यता! 
5
Shyam Dhani Industries IPO: मसाला बनवणाऱ्या कंपनीनं मागितलेले ₹३८ कोटी, गुंतवणूकदारांनी झोळीत टाकले ₹२५,००० कोटी; पाहा डिटेल्स
6
कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
7
New Year 2026: २०२६ मध्ये तुमचे प्रत्येक स्वप्न होईल पूर्ण; त्यासाठी वापरा '३६९ मॅनिफेस्टेशन' टेक्निक 
8
कॅनडात दोन आठवड्यात दोन भारतीयांची हत्या; कोण होते शिवांक अवस्थी आणि हिमांशी खुराणा?
9
Vijay Hazare Trophy: किंग कोहलीचं शतक हुकलं! पण 'फिफ्टी प्लस'च्या 'सिक्सर'सह पुन्हा दाखवला क्लास
10
२०२५ वर्षाची सांगता: ७ राशींना शुभ काळ, धनलाभ; पद-पैसा-प्रतिष्ठा, इच्छापूर्तीचे उत्तम योग!
11
BSNL ग्राहकांसाठी महत्वाची बातमी! 3G सेवा कायमची बंद केली जाणार; तुम्हाला मोबाईल अन सिम बदलावे लागणार...
12
गणपती बाप्पा मोरया… २०२६ मध्ये किती वेळा अंगारक योग जुळून येणार? ‘या’ अंगारकी चतुर्थी खास!
13
AI मुळे नोकरी गेली, खर्च भागवण्यासाठी कपल बनलं 'बंटी-बबली'; १५ लाखांच्या चोरीची पोलखोल
14
Travel : 'या' देशात मुस्लिम  बहुसंख्य, पण नोटांवर आहे गणपती! भारतातून १००००० रुपये घेऊन जाल तर कोट्यधीश व्हाल
15
"आता ट्रम्प आणि फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉनही जाणार यांच्या पक्षात, कारण...!"; राऊतांचा भाजपाला बोचरा टोमणा 
16
"माणूसकीचा विसर पडण्याच्या आत...", बांगलादेशमध्ये हिंदू युवकाची हत्या, जान्हवी कपूर संतापली
17
करोडपती होण्याचे स्वप्न आता आवाक्यात! दरमहा इतक्या रुपयांची SIP; पाहा चक्रवाढ व्याजाची कमाल
18
महायुतीत खदखद वाढली, इच्छुकांच्या नाराजीचा भूकंप?; काठावर बसलेले मविआच्या संपर्कात
19
कॅनडात आणखी एका भारतीय विद्यार्थ्याची हत्या, शिवांकला विद्यापीठ परिसरातच घातल्या गोळ्या
20
बांगलादेशात क्रूरतेचा कळस! दीपू दास हत्याकांडात ४ आरोपींची गुन्ह्याची कबुली; पोलीस म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 05:00 IST

चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.

ठळक मुद्देकृषी संजीवनी सप्ताहाचा समारोप : जिल्ह्यातील सेंद्रीय आणि गट शेतीचे केले कौतुक

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे संवाद साधून त्यांची समस्या जाणून घेतल्या. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषीमंत्री दादाजी भुसे, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.चामोर्शी तालुक्यातील कृष्णानगर येथील शासकीय रोपवाटीकेमध्ये कृषी संजीवनी सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रीय शेती गटांनी सहभाग घेतला होता. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीचे ३१ गट आहेत. प्रत्येक गटातर्फे ५० सेंद्रीय शेती केली जाते. चामोर्शी येथील सेंद्रीय शेती गटाचे अध्यक्ष अनिल येलावार यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व मुख्यमंत्र्यांना सांगितले.यावेळी शेतकºयांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले, शेतकरी कोणत्याही अडचणींची तमा न बाळगता काम करते. कोरोनादरम्यान त्यांनी सर्व जनतेला भाजीपाला, अन्नधान्य उपलब्ध करून दिले आहे. गडचिरोली जिल्ह्यात सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विषमुक्त शेती केली जात असेल तर हा अतिशय चांगला उपक्रम असून राज्यातील इतर शेतकºयांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे, असे प्रतिपादन केले.या कार्यक्रमाला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, नाबार्डचे राजेंद्र चौधरी, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक डॉ. संदीप कºहाळे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रिती हिरळकर दुग्ध विकास अधिकारी सचिन यादव उपस्थित होते.शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागागडचिरोलीच्या अनिल एलावार या शेतकºयाने विषमुक्त शेताचे महत्व पटवून देताना सेंद्रीय शेतीतून उत्पादित शेतमालाला मुंबईत विक्रीसाठी जागा देण्याची मागणी केली. ती तत्काळ मान्य करत असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाºया शेतकºयांच्या पाठीशी हे सरकार खंबीरपणे उभे असल्याचे ते म्हणाले.

टॅग्स :Chief Ministerमुख्यमंत्रीFarmerशेतकरी