शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

३० पासून कुष्ठरोग व क्षयरोग जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 06:00 IST

बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री उपस्थित होते. जिल्ह्यात कुष्ठरोगाची व्याप्ती दर दहा हजार लोकसंख्येमागे ६.७४ एवढी आहे. सर्वात जास्त व्याप्ती असणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.

ठळक मुद्दे१३ फेब्रुवारीपर्यंत अभियान : जिल्हा पातळीवर नियोजन; जनजागृती करण्याचा प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कुष्ठरोग व क्षयरोग या आजारांबाबत जिल्ह्यात ३० जानेवारी ते १३ फेब्रुवारी या कालावधीत जनजागृती अभियान राबविले जाणार आहे. याबाबतचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आले.बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूड, जिल्हा क्षयरोग अधिकारी तथा सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनोद म्हशाखेत्री उपस्थित होते. जिल्ह्यात कुष्ठरोगाची व्याप्ती दर दहा हजार लोकसंख्येमागे ६.७४ एवढी आहे. सर्वात जास्त व्याप्ती असणारा गडचिरोली हा राज्यातील पहिला जिल्हा आहे.गडचिरोली जिल्ह्यासोबतच चंद्रपूर, वर्धा येथेही मोठ्या प्रमाणात कुष्ठरोगी आढळून येतात. कुष्ठरोगाबाबत असलेल्या चुकीच्या समजुती दूर करणे. लोकांच्या वेळीच तपासण्या करून घेणे.आजारी नागरिकांना वेळेत औषधोपचार करणे, याबाबत माहिती दिली जाणार आहे. जिल्ह्याचा व्याप्ती दर ६.७५ वरून १ वर आणणे हे प्रशासनाचे उद्दिष्ट आहे. सर्वाधिक कुष्ठरोगाची अहेरी तालुक्यात ४.९५, आरमोरी ८.८५, भामरागड ४.४५, चामोर्शी ७.२६, धानोरा ३.४३, एटापल्ली २.८२, गडचिरोली १०.२९, कुरखेडा ४.४६, मुलचेरा ५.२३, सिरोंचा ७.४ व देसाईगंज ११.५३ एवढी आहे.प्रजासत्ताक दिनाच्या ग्रामसभेत होणार चर्चा२६ जानेवारी रोजी ग्रामसभा घेतल्या जाणार आहेत. या ग्रामसभेत जिल्हाधिकारी यांनी केलेले लेखी आवाहन सर्व ग्रामस्थांना वाचून दाखविले जाणार आहे. जिल्हाधिकारी यांनी कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत घ्यावयाच्या काळजीबाबत जनतेला आवाहन केले आहे. हे आवाहन वाचून दाखविले जाणार आहेत. तसेच कुष्ठरोग व क्षयरोगावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रतिज्ञा दिली जाणार आहे. शासनाकडून कुष्ठरोग या शब्दाऐवजी कुष्ठांतेय हा शब्द वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कुष्ठांतेय याचा अर्थ कुष्ठरोगावर विजय मिळविणारा असा होतो. कुष्ठरोग हा औषधोपचाराने बरा होणार रोग आहे. त्यामुळे या रोगाची लक्षणे दिसताच नागरिकांनी तपासणी करून घ्यावी, असे आवाहन केले जाणार आहे.

टॅग्स :Healthआरोग्य