शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

बहुतांश ग्रामपंचायतींवर आविसंच्या वर्चस्वाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार ...

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गोळाबेरीज करीत आहे. पार्टी पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांचा गट तयार करून निवडणुका लढविल्या होत्या. ग्रामपंचायतीवर आविसंचे वर्चस्व राहणार आहे तर रा.काॅ. दुसऱ्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप एक किंवा दोन ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे एकाही ग्रामपंचायतीची सत्ता येण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ३० ग्रामपंचायतींपैकी १६ वर अनुसूचित जमाती महिला तर १४ ग्रामपंचयतीवर अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) उमेदवार सरपंचपदी विराजमान होणार आहेत. एकूणच ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे.