शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

बहुतांश ग्रामपंचायतींवर आविसंच्या वर्चस्वाचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:34 IST

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार ...

तालुक्यातील ३९ ग्रामपंचायतींपैकी ३० ग्रामपंचायतीच्या निवडणुका घेण्यात आल्या. आरक्षण जाहीर झाल्यानंतर सरपंच व उपसरपंच पदांची निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक पक्षाचे पदाधिकारी गोळाबेरीज करीत आहे. पार्टी पदाधिकाऱ्यांनी आपल्या समर्थकांचा गट तयार करून निवडणुका लढविल्या होत्या. ग्रामपंचायतीवर आविसंचे वर्चस्व राहणार आहे तर रा.काॅ. दुसऱ्या तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टी तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप एक किंवा दोन ग्रामपंचायतीवर ताबा मिळविण्याची शक्यता आहे. शिवसेनेकडे एकाही ग्रामपंचायतीची सत्ता येण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे, ३० ग्रामपंचायतींपैकी १६ वर अनुसूचित जमाती महिला तर १४ ग्रामपंचयतीवर अनुसूचित जमाती (सर्वसाधारण) उमेदवार सरपंचपदी विराजमान होणार आहेत. एकूणच ग्रामपंचायतीवर महिलाराज राहणार आहे.