शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

कोरोनामुळे तणाव वाढला तरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:40 IST

संकट माझ्या एकट्यावर नाही - २०२० मध्ये निर्माण झालेेले कोरोनाचे संकट अनेकांसाठी अनपेक्षित धक्का देणारे होते. अनेकांनी जवळचे ...

संकट माझ्या एकट्यावर नाही

- २०२० मध्ये निर्माण झालेेले कोरोनाचे संकट अनेकांसाठी अनपेक्षित धक्का देणारे होते. अनेकांनी जवळचे नातेवाईक गमावले. त्याहीपेक्षा कोरोनाने बदललेल्या जीवनशैलीत स्वत:ला ॲडजस्ट करणे ज्यांना जमले नाही त्यांना खूप त्रास झाला. आर्थिक अडचणीतून अनेक समस्या उद्‌भवल्या. त्यामुळे २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले.

- २०२१ मध्ये कोरोनाचे संकट कायम असले तरी या संकटाशी जुळवून घेण्याची लोकांची मानसिक तयारी झाली आहे. विशेष म्हणजे हे संकट माझ्या एकट्यावर नाही तर माझ्यासारखे अनेक जण याच समस्येला तोंड देत आहेत, या भावनेतून कोणत्याही संकटाची तीव्रता कमी होते. म्हणून यावर्षी आत्महत्या कमी दिसत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

गेल्या वर्षीच्या तुलनेत लोक झाले खंबीर

२०२० च्या अखेरीस कोरोना आता संपणार, असे चित्र निर्माण झाले होते; पण २०२१ उजाडल्यानंतर चित्र बदलले. त्यासोबत कसेतरी रुळावर येत असलेले अर्थचक्र पुन्हा उलटे फिरणे सुरू झाले. असे असले तरी लोक आता अधिक खंबीर झाल्याचे दिसून येते. यावर्षी ४ महिन्यांत झालेल्या आत्महत्यांमध्ये कोरोनामुळे झालेल्या आत्महत्यांचे प्रमाण फारच कमी आहे.