शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
एअर सायरन वाजणार, ब्लॅकआऊट होणार; महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात 'वॉर मॉक ड्रिल'
3
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
4
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
5
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
6
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
7
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
8
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
9
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
10
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
11
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...
12
'मी शाहरुख...', MET GALA मध्ये परदेशी मीडियाने बॉलिवूडच्या बादशहाला ओळखलंच नाही?
13
Crime: 24 वर्षाचा शिक्षक, 14 वर्षाची विद्यार्थीनी; OYO हॉटेलमध्ये रूम बूक केली अन् घडलं भयंकर
14
संपूर्ण दिवस बेशुद्ध अन् ICU मध्ये उपचार, 'इंडियन आयडॉल' फेम पवनदीपची हेल्थ अपडेट समोर
15
"हा माझ्या होणाऱ्या मुलाचा बाप..."; साखरपुड्यात गर्लफ्रेंडची एन्ट्री, उघड केली नवरदेवाची गुपितं
16
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? भारताच्या धाकाने मोठमोठ्या विमान कंपन्यांनी मार्ग बदलले
17
बलात्काराचा गुन्हा दाखल होताच एजाज खान फरार! पोलिसांकडून अभिनेत्याचा शोध सुरू
18
इलेक्ट्रिक गाड्या वापरणाऱ्यांसाठी मोठा झटका! सरकारने चार्जिंगचे नियम बदलले
19
बेस्ट बसची दुप्पट दरवाढ 'या' तारखेपासून लागू; आता प्रवाशांना मोजावे लागणार इतके पैसे
20
भारत- पाकिस्तान युद्धाबाबत बाबा वेंगांची भाकीत काय सांगतात? वाचा सविस्तर

कोरोनामुळे तणाव वाढला तरी आत्महत्या घटल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:40 IST

संकट माझ्या एकट्यावर नाही - २०२० मध्ये निर्माण झालेेले कोरोनाचे संकट अनेकांसाठी अनपेक्षित धक्का देणारे होते. अनेकांनी जवळचे ...

संकट माझ्या एकट्यावर नाही

- २०२० मध्ये निर्माण झालेेले कोरोनाचे संकट अनेकांसाठी अनपेक्षित धक्का देणारे होते. अनेकांनी जवळचे नातेवाईक गमावले. त्याहीपेक्षा कोरोनाने बदललेल्या जीवनशैलीत स्वत:ला ॲडजस्ट करणे ज्यांना जमले नाही त्यांना खूप त्रास झाला. आर्थिक अडचणीतून अनेक समस्या उद्‌भवल्या. त्यामुळे २०२० मध्ये आत्महत्येचे प्रमाण वाढले.

- २०२१ मध्ये कोरोनाचे संकट कायम असले तरी या संकटाशी जुळवून घेण्याची लोकांची मानसिक तयारी झाली आहे. विशेष म्हणजे हे संकट माझ्या एकट्यावर नाही तर माझ्यासारखे अनेक जण याच समस्येला तोंड देत आहेत, या भावनेतून कोणत्याही संकटाची तीव्रता कमी होते. म्हणून यावर्षी आत्महत्या कमी दिसत असल्याचे मानसोपचारतज्ज्ञ सांगतात.

गेल्या वर्षीच्या तुलनेत लोक झाले खंबीर

२०२० च्या अखेरीस कोरोना आता संपणार, असे चित्र निर्माण झाले होते; पण २०२१ उजाडल्यानंतर चित्र बदलले. त्यासोबत कसेतरी रुळावर येत असलेले अर्थचक्र पुन्हा उलटे फिरणे सुरू झाले. असे असले तरी लोक आता अधिक खंबीर झाल्याचे दिसून येते. यावर्षी ४ महिन्यांत झालेल्या आत्महत्यांमध्ये कोरोनामुळे झालेल्या आत्महत्यांचे प्रमाण फारच कमी आहे.