शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

कृषी निविष्ठांचे ४१ नमुने आढळले अप्रमाणित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 06:00 IST

खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले.

ठळक मुद्दे२७ प्रकरणे न्यायालयात : ९५८ नमुने तपासले, निकृष्ट बियाणे, खत विक्रीला प्रतिबंध

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : कृषी विभागामार्फत स्थापन करण्यात आलेल्या भरारी पथकाने वर्षभरात रासायनिक खते, कीटकनाशके व बियाणांचे ९५८ नमुने तपासले असता त्यातील ४१ नमुने अप्रमाणित असल्याचे आढळून आले आहे.खते, बियाणे व कीटकनाशकांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाचा परवाना आवश्यक आहे. गडचिरोली जिल्ह्यात बियाणे विक्रीची ४२५, खत विक्रीची ६६२ व कीटकनाशक विक्रीची ३३६ दुकाने आहेत. निकृष्ठ दर्जाच्या बियाणे, खते व कीटकनाशकांचा पुरवठा करून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत काही नमुने तपासले जातात. मागील वर्षीच्या खरीप हंगामात बियाणांचे ४६० नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ६ नमुने अप्रमाणित आढळून आले. त्यापैकी ५ नमुन्यांविरोधात न्यायालयात प्रकरण दाखल करण्यात आले आहे, तर १ नमुना ताकीदीस पात्र ठरला आहे. रासायनिक खताचे ३९८ नमुने घेतले असता ३१ नमुने अप्रमाणित आढळले.९ नमुने ताकीद पात्र तर २२ नमुने कोर्ट केस पात्र ठरले आहेत. कीटकनाशकांचे ९२ नमुने घेतले असता ४ नमुने अप्रमाणित आढळले आहेत.कधीकधी बियाणे व खतांची मागणी एकावेळेस वाढते. अशावेळी काही दुकानदार शेतकऱ्यांच्या निरक्षरतेचा गैरफायदा उठवत ठरवून दिलेल्या किमतीपेक्षा अधिक दराने खत व बियाणांची विक्री करतात. याचा मोठा फटका शेतकºयाला बसते. याप्रकारांवर आळा घालण्यासाठी कृषी विभागाने १३ भरारी पथकांची निर्मिती केली आहे. प्रत्येक पथकाकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच कृषी निविष्ठांबाबत असलेल्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी जिल्हा व प्रत्येक तालुकास्तरावर तक्रार निवारण कक्षाचीही स्थापना करण्यात आली आहे. अनेक कृषी केंद्र चालक शेतकºयांची फसवणूक करतात. शेतकºयांनी तक्रार केल्यानंतर संबंधित कृषी केंद्र चालकाची चौकशी होणे गरजेचे आहे.बनावट बिलांवर बियाणांची विक्रीकोणत्याही दुकानदाराने माल खरेदीचे ओरिजनल बिल देणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश बियाणे दुकानदार शेतकºयांना ड्युप्लीकेट बिल देतात. बियाणांच्या पॉकेटवर अतिशय जास्त प्रमाणात किमंत लिहीली राहते. त्यापैकी थोड्या कमी किमंतीला बियाणे विकले जाते. शेतकरी निघून गेल्यानंतर त्याच्याच नावाने ओरीजनल बिल बनविले जाते त्यात सदर बियाणांची किमंत आणखी कमी दाखविली जाते. हा प्रकार सर्रास चालत असला तरी आजपर्यंत या प्रकरणी एकाही दुकानावर कारवाई करण्यात आली नाही, हे विशेष. भरारी पथकाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्र