शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणूक: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
2
राजा भैय्याच्या शस्त्रपूजेचा पोलिस तपास अहवाल आला; दसऱ्याला डझनभर शस्त्रांचे पूजन केले होते
3
मुलांसाठी जबरदस्त आहे 'ही' स्कीम, अनेक योजना याच्यासमोर फेल; रोज फक्त ₹८.५ रुपये वाचवून व्हाल लखपती
4
Rahul Gandhi: 'मतचोरी'च्या आरोपांत नवा ट्विस्ट! 'तो' फोटो ब्राझिलियन मॉडेलचा नाही? तर...
5
भाजपा टू भाजपा व्हाया मनसे...! महापालिका निवडणुकीपूर्वी माजी आमदार तृप्ती सावंत यांची घरवापसी
6
डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ३,००० कोटी रुपयांची फसवणूक! 'हे' लोक ठरत आहेत सायबर फ्रॉडचे बळी
7
पार्थ पवारांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, CM फडणवीसांचे चौकशीचे आदेश, म्हणाले, 'अजितदादा अशा गोष्टींना...'
8
CM असताना कारपेट सोडलं नाही, आता कितीही प्रयत्न केले तरी...; फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार!
9
गर्भवती पत्नीच्या मृत्यूनं बसला धक्का; १२ तासांनी पतीनेही सोडला जीव; एकाचवेळी २ तिरडी निघणार
10
Cristiano Ronaldo: "मला माझ्या कुटुंबाला, मुलांना वेळ द्यायचा आहे" रोनाल्डो निवृत्तीच्या वाटेवर!
11
VIRAL : लग्नाच्या अगदी आधी वराची 'डिमांड लिस्ट' वाचून सासरे रडले! असं काय लिहिलं होतं?
12
लोन EMI भरतानाच कमवा व्याजाएवढा परतावा! ही 'स्मार्ट इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजी' माहीत आहे का?
13
“...तर मग पुढील महिन्यापासून माझ्या प्रत्येक बहिणीला २१०० रुपये द्या”; उद्धव ठाकरेंची मोठी मागणी
14
'बिग बॉस १९'च्या विजेत्याचं नाव लीक! रनर-अप आणि टॉप ५ची यादीही आली समोर
15
आनंद महिंद्रा RBL बँकेतील संपूर्ण हिस्सा विकणार; अवघ्या २ वर्षात कसा कमावला २७४ कोटींचा नफा
16
रशिया-युक्रेन युद्धाचा नवा केंद्रबिंदू; 'या' छोट्या शहरावर पुतिन यांचा डोळा, कारण काय?
17
हेअर फॉलला करा गुड बाय; लांब, काळ्याभोर केसांसाठी 'या' सोप्या सवयी, होईल मोठा फायदा
18
Vastu Shastra: मनी प्लांट चुकीच्या दिशेला ठेवाल, तर आयुष्यभर पश्चात्ताप कराल; पाहा योग्य दिशा!
19
घरी येत होता इलेक्ट्रिशियन, डॉक्टर पत्नी झाली फिदा; पतीला संपवण्याचा कट रचला, पण एका चुकीने...
20
बांगलादेशला कांद्याने रडवलं, भारताने निर्यात रोखली! एक किलोची किंमत ऐकून बसेल धक्का

तुडतुड्याच्या नियंत्रणासाठी 3 लाख लिटर मेटारायझियम तयार करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2021 05:00 IST

कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणार. मेटारायझियमकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, कृषिमित्र यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : क्रॉपसॅप याेजनेंतर्गत आपत्कालीन समस्येवर मात करण्यासाठी जैविक निविष्ठांचा १ हजार ५०० लिटर पुरवठा करण्यात येणार आहे. त्याअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील गट प्रतिनिधी, कृषिमित्र किंवा प्रगतशील शेतकरी यांना १ लिटर मेटारायझियम तयार होते. एकंदरीत जिल्ह्यात ३ लाख लिटर मेटारायझियम तयार होणार आहे. हे मेटारायझियम १० रुपये प्रतिलिटरप्रमाणे स्थानिक शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येईल, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी कळविले.धान पिकाचे भरपूर उत्पादन व्हावे यासाठी शेतकरी वारेमाप रासायनिक खतांचा वापर करतात. नत्रयुक्त खतांमध्ये धान पिकावर माेठ्या प्रमाणावर मावा, तुडतुडा यासह विविध राेगांचा प्रादुर्भाव हाेताे. धानपीक गर्भावस्थेत असताना पिकांवर कीड व राेग येत असल्याने त्याचा परिणाम एकूणच उत्पादनावर हाेताे. कीड व राेगांचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शेतकरी पुन्हा रासायनिक कीटकनाशकांचा वापर करतात. परंतु नियंत्रण मिळत नाही. यात शेतकऱ्यांना बराच पैसा खर्च करावा लागताे. कृषी विभागाकडून जैविक कीटकनाशक शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिले जाणार आहे. तीन लाख लिटर मेटारायझियममुळे ३० हजार हेक्टर भात लागवड क्षेत्रावरील तुडतुडे किडीचे नियंत्रण होणार आहे. तसेच जैविक औषधांच्या वापरामुळे निसर्गाचे रक्षण होऊन शेतकरी सेंद्रिय शेतीकडे वाटचाल करणार. मेटारायझियमकरिता शेतकऱ्यांनी गावातील कृषी सहायक, कृषिमित्र यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी केले आहे.

५७० लाख रुपयांची हाेणार बचत- रासायानिक औषधांच्या फवारणीकरिता हेक्टरी दोन हजार रुपये अंदाजे खर्च होतो. म्हणजेच रासायनिक औषधाने सुमारे ३० हजार हेक्टर क्षेत्र नियंत्रित करण्याकरिता ६०० लाख इतका खर्च शेतकऱ्यांचा होतो. मेटारायझियमचा वापर केल्यास शेतकऱ्यांना हेक्टरी ५ लिटर कीटकनाशकाची आवश्यकता असते, अशी दाेनवेळा फवारणी केल्यास तुडतुडे कीड पूर्णत: नियंत्रित होते. यावरून शेतकऱ्यांना हेक्टरी १०० रुपये खर्च येणार, म्हणजेच ३० हजार हेक्टर क्षेत्रावरील कीड नियंत्रित करण्याकरिता केवळ ३० लाख रुपये लक्ष खर्च होणार. सदर उपक्रमामुळे रासायनिक औषधांवरील सुमारे ५७० लाख रुपये खर्च कमी होऊन शेतकऱ्यांची बचत होणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेती