शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

वाघ व बिबट्यांच्या हल्ल्यात २३० पाळीव जनावरे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2020 05:00 IST

वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

ठळक मुद्देनऊ महिन्यातील स्थिती : मागील दाेन वर्षात वाढली संख्या

  लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिराेली : जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत वाघबिबट्यांनी केलेल्या हल्ल्यांमध्ये सुमारे २३० पाळीव जनावरे ठार झाली आहेत. सर्वाधिक हाणी देसाईगंज व गडचिराेली वनविभागाअंतर्गत झाली आहे. त्या प्राण्यांच्या मालकांना वनविभागाकडून २४ लाखांची मदत देण्यात आली.गडचिराेली जिल्ह्यात जवळपास ७८ टक्के भूभागावर जंगल असले तरी वाघांची संख्या अगदी नगण्य हाेती.  काही प्रमाणात बिबटे  आढळून येत हाेते. मात्र हे बिबटे  जंगलातच राहत असल्याने त्यांच्याकडून मानव किंवा पाळीव जनावरांवर  फार क्वचित प्रमाणात हल्ले हाेत हाेते. मात्र मागील काही दिवसांमध्ये जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या माेठ्या प्रमाणात वाढली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाेबा येथील अनेक वाघांनी सीमा ओलांडून गडचिराेली जिल्ह्यात प्रवेश केला आहे. तसेच पूर्वीच्या तुलनेत बिबट्यांची संख्या सुद्धा वाढली आहे. परिणामी या दाेन्ही हिंस्त्र प्राण्यांकडून मानव व पाळीव जनावरांवरील हल्ले वाढले आहेत.  वन्यजीवांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या व्यक्तीला वनविभागामार्फत आर्थिक मदत दिली जाते. त्यामुळे मनुष्य किंवा प्राण्यांची हानी झाल्यास त्याची नाेंद  वनविभाग ठेवते. वनविभागाकडे उपलब्ध माहितीनुसार जानेवारी ते सप्टेंबर या नऊ महिन्यांच्या कालावधीत सुमारे २३० पाळीव जनावरांवर हल्ले झाले आहेत. त्यांच्या मालकांना वनविभागामार्फत  २४ लाख रुपयांची मदत वितरित केली आहे. तर २ लाख रुपये अर्थसहाय्य देणे बाकी आहे. 

५२ नागरिक जखमीवाघ, बिबट, रानडुकर, अस्वल या हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्यात जानेेवारी ते सप्टेंबर या कालावधीत सुमारे ५२ नागरिक जखमी झाले आहेत. यातही गडचिराेली व देसाईगंज वनविभागात हल्ल्यांचे प्रमाण अधिक आहे. मागील दाेन वर्षात गडचिराेली जिल्ह्यात वाघ व बिबट्यांची संख्या वाढली आहे. वाघ व बिबटे गावाजवळ तसेच गावातही प्रवेश करीत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्यांनी अनेकवेळा गावांमध्ये शिरून हल्ले केले आहेत. या हिंस्त्र प्राण्यांचा बंदाेबस्त करणे आवश्यक आहे. 

 

टॅग्स :Tigerवाघleopardबिबट्या