शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आशिया चषकासाठी भारताचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2020 4:46 AM

२०२७च्या फुटबॉल स्पर्धेसाठी केला दावा : सौदी अरबदेखील यजमानपदासाठी इच्छुक

नवी दिल्ली: एएफसी आशियाई चषक फुटबॉल स्पर्धा २०२७ च्या यजमानपदासाठी भारताने आपली दावेदारी सादर केली आहे. अखिल भारतीय फुटबॉल संघटनेने (एआयएफएफ) रविवारी या वृत्ताला दुजोरा दिला.एआयएफएफचे सचिव कुशल दास यांनी सांगितले की,‘आम्ही यापूर्वीच एएफसीसमोर आमचा प्रस्ताव ठेवला आहे. आता फक्त याची गरज होती.’ कोविड -१९ या महामारीमुळे स्पर्धेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी एएफसीने ३१ मार्च ही अंतिम तारीख ३० जून अशी केली आहे.एफएसीने म्हटले आहे की,‘एएफसीला लवकरात लवकर या स्पर्धेची घोषणा करायची आहे. कारण दर चार वर्षांनी होणाऱ्या आशिया खंडातील या मोठ्या स्पर्धेेची तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळायला हवा. या स्पर्धेत संयुक्त अरब अमिरात येथे २०१९ मध्ये झालेल्या स्पर्धेतील २४ संघ सहभागी होणार आहेत.’पुढील वर्षाच्या सुरुवातीला या स्पर्धेच्या यजमान देशाचे नाव घोषित होण्याची शक्यता आहे. भारताशिवाय सौदी अरेबियानेही आशियाई चषक स्पर्धेच्या आयोजनाची तयारी दर्शवली आहे. सौदी अरेबियाने तीनवेळा हा चषक जिंकला आहे. मात्र त्यांना कधी या स्पर्धेचे आयोजन करण्याची संधी मिळाली नाही.भारताने यापूर्वी २०२३ च्या एएफसी आशिया चषक स्पर्धेसाठीही आपली दावेदारी सादर केली होती. मात्र आॅक्टोबर २०१८ मध्ये भारताने यातून माघार घेतली. थायलंड व दक्षिण कोरियानेही माघार घेतल्याने चीनला या स्पर्धेचे यजमानपद मिळाले आहे. (वृत्तसंस्था)