शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भारताच्या कुमार फुटबॉलपटूंना सुनील छेत्रीसह दिग्गजांचा मानाचा मुजरा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2018 13:11 IST

AFC 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि 2019 मध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले.

मुंबई : AFC 16 वर्षांखालील फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आणि 2019 मध्ये होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत खेळण्याचे त्यांचे स्वप्न भंगले. दक्षिण कोरियाने 1-0 अशा फरकाने भारतावर विजय मिळवला. या पराभवानंतर भारताचे कुमार खेळाडूंच्या डोळ्यांत पाणी दाटून आले होते. इतिहास घडवण्याची संधी गमावल्याचे दुःख त्यांना सलत होते. पण, खेळाडूंच्या कामगिरीवर भारतीय फुटबॉलप्रेमींकडून कौतुकाचा वर्षावच झाला. भारताच्या वरिष्ठ संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने खेळाडूंना मानाचा मुजरा केला आहे.

2002 नंतर भारतीय संघाने प्रथमच AFC 16 वर्षांखालील फुटबॉल संघाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांच्याकडून प्रचंड अपेक्षा उंचावल्या होत्या. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करणाऱ्या चारही संघांना पुढील वर्षी पेरू येथे होणाऱ्या 17 वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत प्रवेश मिळणार होता. भारतीय संघ यंदा आपल्या कर्तृत्वावर विश्वचषक पात्रता मिळवेल अशी अपेक्षा होती. मात्र, उल्लेखनीय कामगिरी करूनही भारताला अपयश आले आणि उपांत्यपूर्व फेरीतच त्यांचे आव्हान संपुष्टात आले. 

मात्र, फुटबॉल क्षेत्रात या खेळाडूंवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

टॅग्स :IndiaभारतFootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्री