शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भारताने बांगलादेशला नमविले, कर्णधार सुनील छेत्रीचा शानदार खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 04:52 IST

Football : प्रदीर्घ कालावधीपासून विजयाची चव चाखण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारतीय संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.

दोहा : दिग्गज सुनील छेत्रीच्या शानदार खेळाच्या जोरावर भारताने फिफा विश्वकप २०२२ आणि आशियाई कप २०२३च्या संयुक्त क्वाॅलिफायर लढतीत सोमवारी येथे बांगलादेशचा २-०ने पराभव करीत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. या निकालामुळे भारतीय संघाची आशियाई क्वाॅलिफायरच्या तिसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळविण्याच्या आशा बळावली.प्रदीर्घ कालावधीपासून विजयाची चव चाखण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारतीय संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. संघाने सुरुवातीला गोल करण्याच्या काही संधी गमावल्या; पण ७९व्या मिनिटाला छेत्रीच्या हेडरने संघाचे खाते उघडले. भारतीय कर्णधाराने अखेरच्या क्षणी (९० अधिक दोन मिनिट) एक आणखी गोल नोंदवत संघाचा २-० ने विजय निश्चित केला. या दोन गोलमुळे छेत्रीची आंतरराष्ट्रीय गोलची संख्या ७४ झाली आहे. या विजयामुळे भारतीय संघाचे सहा सामन्यांत ७ गुण झाले असून, संघ गटतालिकेत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतBangladeshबांगलादेश