शहरं
Join us  
Trending Stories
1
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
2
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
3
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
4
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
5
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
6
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
7
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
8
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
9
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
10
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
11
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
12
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
13
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
14
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
15
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
16
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
17
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
18
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
19
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
20
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले

भारताने बांगलादेशला नमविले, कर्णधार सुनील छेत्रीचा शानदार खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 04:52 IST

Football : प्रदीर्घ कालावधीपासून विजयाची चव चाखण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारतीय संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले.

दोहा : दिग्गज सुनील छेत्रीच्या शानदार खेळाच्या जोरावर भारताने फिफा विश्वकप २०२२ आणि आशियाई कप २०२३च्या संयुक्त क्वाॅलिफायर लढतीत सोमवारी येथे बांगलादेशचा २-०ने पराभव करीत स्पर्धेत पहिला विजय नोंदवला. या निकालामुळे भारतीय संघाची आशियाई क्वाॅलिफायरच्या तिसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळविण्याच्या आशा बळावली.प्रदीर्घ कालावधीपासून विजयाची चव चाखण्याची प्रतीक्षा करीत असलेल्या भारतीय संघाने या लढतीत सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. संघाने सुरुवातीला गोल करण्याच्या काही संधी गमावल्या; पण ७९व्या मिनिटाला छेत्रीच्या हेडरने संघाचे खाते उघडले. भारतीय कर्णधाराने अखेरच्या क्षणी (९० अधिक दोन मिनिट) एक आणखी गोल नोंदवत संघाचा २-० ने विजय निश्चित केला. या दोन गोलमुळे छेत्रीची आंतरराष्ट्रीय गोलची संख्या ७४ झाली आहे. या विजयामुळे भारतीय संघाचे सहा सामन्यांत ७ गुण झाले असून, संघ गटतालिकेत तिसऱ्या स्थानी दाखल झाला आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतBangladeshबांगलादेश