शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

काही चटपटीत खाल्ल्यावर कानातून 'धूर' अन् नाकातून पाणी का येऊ लागतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 09:55 IST

चटपटीत खाणाऱ्या किंवा स्ट्रीट फूड खाणाऱ्या लोकांना नेहमीच असा अनुभव येत असेल.

(Image Credit : sweatblock.com)

चटपटीत खाणाऱ्या किंवा स्ट्रीट फूड खाणाऱ्या लोकांना नेहमीच असा अनुभव येत असेल. या सर्व लोकांना माहीत असतं की, त्यांनी तिखट काही खाल्लं तर त्यांच्या कानातून कसा धूर निघतो आणि नाक वाहू लागते. कधीकधी तर डोळ्यातून पाणी सुद्धा येतं. पण याचं नेमकं कारण काय असतं? चला जाणून घेऊ तेच कारण...

केवळ तिखट नाही तर मसालेही जबाबदार

चटपटीत पदार्थांमध्ये तिखटासोबतच इतरही काही मसाले असतात. अशात ज्या लोकांना हे माहीत नसतं की, जेवण फार तिखट आहे. अशात त्यांना पदार्थ खाल्ल्यावर त्यांच्या नाकातून पाणी येऊ लागतं आणि कानाला गरमपणा जाणवतो. 

असं का होतं?

कॅप्सिअसन एक केमिकल तत्त्व असतं. हे जास्तीत जास्त त्या झाडांमध्ये आढळतं, जे जीनस कॅप्सिकम फॅमिलीतील असतात. हे तत्व प्रत्येक तिखट मसाल्यात आढळून येतं. हेच कॅप्सिअसन जीभ, कान आणि नाकाची जळजळ होण्याचं कारण असतं. यानेच जेवताना डोळ्यातून पाणी येऊ लागतं.

शरीर कसं करतं रिअ‍ॅक्ट

(Image Credit : uk.rs-online.com)

कॅप्सिअसनमुळे होणाऱ्या जळजळीमुळे अनेकांना त्रास होतो आणि शरीर या इरिटेशनपासून मुक्ता मिळवण्यासाठी फाइट करते. कॅप्सिअसनमुळे शरीरात म्यूकस वाढू लागतं आणि शरीर हे म्यूकस नाकाद्वारे बाहेर काढू लागते. ज्यामुळे नाक वाहू लागतं.

इंटरनल मेकॅनिजम

जळजळ हो असल्याने शरीराचं इंटरनल मेकॅनिजम अ‍ॅक्टिव होतं आणि शरीर वेगवेगळ्या अवयवांमध्ये होत असलेली जळजळ शांत करण्यासाठ काम करू लागतं. हेच कारण आहे की, जास्त तिखट खाल्ल्यावर आपल्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होते.

नुकसानकारक नाही

मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यावर कॅप्सिअसनमुळे आपल्याला जळजळ नक्कीच होते, पण हा मसाला आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. याने आपलं मेटाबॉलिज्म मजबूत होण्यास मदत मिळते. याने डोळे आणि नाकाची अंतर्गत स्वच्छता होते. अशाप्रकारचे पदार्थ तुम्ही कधी कधी शरीरातील म्यूकल ब्लॉकेज दूर करण्यासाठी खाल्ले पाहिजेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealth Tipsहेल्थ टिप्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स