शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

काही चटपटीत खाल्ल्यावर कानातून 'धूर' अन् नाकातून पाणी का येऊ लागतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2019 09:55 IST

चटपटीत खाणाऱ्या किंवा स्ट्रीट फूड खाणाऱ्या लोकांना नेहमीच असा अनुभव येत असेल.

(Image Credit : sweatblock.com)

चटपटीत खाणाऱ्या किंवा स्ट्रीट फूड खाणाऱ्या लोकांना नेहमीच असा अनुभव येत असेल. या सर्व लोकांना माहीत असतं की, त्यांनी तिखट काही खाल्लं तर त्यांच्या कानातून कसा धूर निघतो आणि नाक वाहू लागते. कधीकधी तर डोळ्यातून पाणी सुद्धा येतं. पण याचं नेमकं कारण काय असतं? चला जाणून घेऊ तेच कारण...

केवळ तिखट नाही तर मसालेही जबाबदार

चटपटीत पदार्थांमध्ये तिखटासोबतच इतरही काही मसाले असतात. अशात ज्या लोकांना हे माहीत नसतं की, जेवण फार तिखट आहे. अशात त्यांना पदार्थ खाल्ल्यावर त्यांच्या नाकातून पाणी येऊ लागतं आणि कानाला गरमपणा जाणवतो. 

असं का होतं?

कॅप्सिअसन एक केमिकल तत्त्व असतं. हे जास्तीत जास्त त्या झाडांमध्ये आढळतं, जे जीनस कॅप्सिकम फॅमिलीतील असतात. हे तत्व प्रत्येक तिखट मसाल्यात आढळून येतं. हेच कॅप्सिअसन जीभ, कान आणि नाकाची जळजळ होण्याचं कारण असतं. यानेच जेवताना डोळ्यातून पाणी येऊ लागतं.

शरीर कसं करतं रिअ‍ॅक्ट

(Image Credit : uk.rs-online.com)

कॅप्सिअसनमुळे होणाऱ्या जळजळीमुळे अनेकांना त्रास होतो आणि शरीर या इरिटेशनपासून मुक्ता मिळवण्यासाठी फाइट करते. कॅप्सिअसनमुळे शरीरात म्यूकस वाढू लागतं आणि शरीर हे म्यूकस नाकाद्वारे बाहेर काढू लागते. ज्यामुळे नाक वाहू लागतं.

इंटरनल मेकॅनिजम

जळजळ हो असल्याने शरीराचं इंटरनल मेकॅनिजम अ‍ॅक्टिव होतं आणि शरीर वेगवेगळ्या अवयवांमध्ये होत असलेली जळजळ शांत करण्यासाठ काम करू लागतं. हेच कारण आहे की, जास्त तिखट खाल्ल्यावर आपल्या तोंडात भरपूर प्रमाणात लाळ तयार होते.

नुकसानकारक नाही

मसाल्याचे पदार्थ खाल्ल्यावर कॅप्सिअसनमुळे आपल्याला जळजळ नक्कीच होते, पण हा मसाला आपल्या आरोग्यासाठी नुकसानकारक नाही. याने आपलं मेटाबॉलिज्म मजबूत होण्यास मदत मिळते. याने डोळे आणि नाकाची अंतर्गत स्वच्छता होते. अशाप्रकारचे पदार्थ तुम्ही कधी कधी शरीरातील म्यूकल ब्लॉकेज दूर करण्यासाठी खाल्ले पाहिजेत.

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेHealth Tipsहेल्थ टिप्सInteresting Factsइंटरेस्टींग फॅक्ट्स